शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’मुळे ‘सीसीआय’ची कापूस खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 11:34 IST

कापूूस खरेदीही बंद करण्यात आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

अकोला : कोरोनाचा प्रभाव सर्वच क्षेत्रावर झाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने आठ दिवसांपूर्वी कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोेपाठ भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)ने कापूस खरेदी केंद्रे बंद केली आहेत. राज्यात यावर्षीची शासकीय हरभरा खरेदी केंद्रे सुरू केलीच नाहीत. तूर, सोयाबीन व इतर धान्य खरेदी अगोदरच बंद करण्यात आली आहे. आता कापूूस खरेदीही बंद करण्यात आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.‘सीसीआय’ने राज्यात ८३ शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. आजमितीस ९३ लाख क्ंिवटल कापूस खरेदी केला असून, खरेदी केंद्र सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा ‘लॉकडाऊन’ घोषित केल्यानंतर ‘सीसीआय’नेदेखील कापूस खरेदी बंद केली आहे. तत्पूर्वी सीसीआयची कापूस खरेदी केंद्रे सुरूच राहतील, असा निश्चय सीसीआयने केला होता.पणन महासंघाने राज्यात ७४ कापूस खरेदी केंद्रे सुरू केली होती. तसेच १२३ जिनिंग, प्रेसिंग फॅक्टरीत कापूस खरेदी करण्यात येत होता. पणन महासंघाने यावर्षी ५२ लाख ५९ हजार क्ंिवटल कापूस खरेदी केला आहे. यापोटी राज्यातील २ लाख ६५७ हजार शेतकऱ्यांना २ हजार ४८७.४५ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले आहेत. ३०० कोटींच्यावर चुकारे थकले आहेत. हे चुकारे शेतकºयांना देण्यात येत असल्याची माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी दिली. ‘एपीएमसी’ बंद करण्यात आल्याने आम्हाला कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आतापर्यंत ८४ लाख क्विंटल कापूस राज्यातून खरेदी केला आहे. शेतकºयांना चुकारे करण्यात येत आहेत.- डॉ. अल्लीराणी,सीएमडी,सीसीआय,मुंबई.

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस