शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मळसूर येथे घरफोडी ; दीड लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 18:27 IST

अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दीड लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी २९ सप्टेंबर रोजीच्या सकाळी उघडकीस आल्याने गावासह एकच खळबळ उडाली आहे.

खेट्री /मळसुर : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत मळसूर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दीड लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी २९ सप्टेंबर रोजीच्या सकाळी उघडकीस आल्याने गावासह एकच खळबळ उडाली आहे. मसूर येथील अल्पभूधारक शेतकरी मेहबूब बॅग हातम बॅग, यांच्या मुलाचा विवाह गेल्या चार महिन्यापूर्वी झाला होता. सुन व मुलांसाठी लागणारे सोन्या-चांदीचे दागिन्यांची विक्री केली होती. परंतु २८ सप्टेंबर रोजी च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या सोना चांदी व रोकडवर  हात साफ करून एक लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच अज्ञात चोरट्यांनी या घरफोडी करण्याआधी मळसुर येथील विनोद राऊत, जी टी राखोंडे गुरुजी, या दोघांच्या घरामध्ये प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला; परंतु ते प्रयत्न फसला. नंतर अज्ञात चोरट्यांनी महबूब बेग यांच्या घरावर धाव घेतली आणि सोना चांदी व रोकड असे एकूण  एक लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.  यापूर्वीसुद्धा मागील वर्षी मळसुर येथे सरपंच जगदीश देवकते, गजानन राखोंडे, शंकर चव्हाण, बद्री कलंत्री, आधी घरफोड्या करून लाखोंचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. मेहबूब बेग यांच्या घरी धाडसी चोरी झाल्याची माहिती मिळताच चान्नी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि त्याच रात्री दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक रामराव राठोड करीत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी