शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भाजप-सेना युती ही पाडापाडीसाठी - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 16:36 IST

अकोला : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दो पक्षात झालेली युती ही एकमेकांची पाडापाडी करण्यासाठीच असल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी मंगळवारी येथे केली.

अकोला : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दो पक्षात झालेली युती ही एकमेकांची पाडापाडी करण्यासाठीच असल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी मंगळवारी येथे केली.

अकोला शहरातील भारिप-बमसंच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर शिवसेना -भाजप युतीची घोषणा सोमवारी करण्यात आली. शिवसेना-भाजपमध्ये एकमेकाला पाडण्याची युती झाल्याचे सांगत, ‘युती’ने पाडापाडीची सुरुवात झाली आहे, असे ते म्हणाले. युतीमधील ज्या पक्षाचे जादा आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. त्यामुळे आपल्याच पक्षाचे जास्तीत -जास्त उमेदवार निवडून कसे येतील, यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगीतले. यावेळी भारिप बहुजन महासंघाच्या नेत्या प्रा.अंजली आंबेडकर, पक्षाचे शहर अध्यक्ष (पूर्व) सिमांत तायडे, महिला आघाडी शहर अध्यक्ष वंदना वासनिक, डॉ.प्रसन्नजीत गवई यांच्यासह इत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.महाआघाडीची चर्चा माध्यमातून !कॉग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन वंचीत आघाडीच्या महाआघाडीची चर्चा माध्यमातूनच होत असल्याचे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सांगीतले. मतदारांची ‘सेक्यूलर-नॉनसेक्यूलर’ अशी ओळख (स्टॅम्पींग) करता येणार नाही, असेही आंबेडकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ