शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

सावतराम मिल पुन्हा सुरू करण्यासाठी ध्यानाकर्षण आंदोलन - मदन भरगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 18:18 IST

सावतराम मिल पुन्हा सुरू करण्यासाठी ध्यानाकर्षण आंदोलन येत्या पंधरा दिवसात सुरू करणार आहे, असे मिशन अकोला विकास चळवळीचे प्रणेते माजी महापौर मदन भरगड यांनी सांगितले.

अकोला: देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. अकोल्याला देखील केंद्रीय मंत्री पद मिळाले आहे. म्हणूनच आता अकोलेकरांच्या उपकाराची परतफेड करण्याची संधी भाजपाला मिळाली आहे. अकोल्यात आतापर्यंत भाजपाच सत्तेत होती. मात्र, कोणतेही विकासात्मक कार्य त्यांनी केले नाही. अकोलेकारांच्या उपकाराची त्यांना कदाचित आठवण नसेल, पण त्यांना आठवण करू न देण्याचे कार्य मिशन अकोला विकास करणार आहे. सावतराम मिल पुन्हा सुरू करण्यासाठी ध्यानाकर्षण आंदोलन येत्या पंधरा दिवसात सुरू करणार आहे, असे मिशन अकोला विकास चळवळीचे प्रणेते माजी महापौर मदन भरगड यांनी सांगितले.शहरातील महत्वपुर्ण विषयावर वार्तालाप करण्यासाठी भरगड यांनी बुधवारी पत्रकार परिषद आमंत्रित केली होती. यावेळी त्यांनी शहरातील विविध विषयावर पत्रकारांसोबत चर्चा केली. शहरात बेरोजगारीची समस्या वाढलेली आहे. सुशिक्षित युवक मोठया शहरांकडे धाव घेत आहेत.एमआयडीसीतील उद्योगधंदे डबघाईस आले आहेत. येथील कामगार इतर शहरात रोजगारासाठी स्थलांतर करीत आहेत. येथील बेरोजगारांना आपल्याच शहरात रोजगार मिळावा, यासाठी सावतराम मिल पुन्हा सुरू करण्यात यावी. सावतराम मिलचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी मदन भरगड ध्यानकर्षण आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणार आहेत.

शहरातील महिला बचत गटांना देखील आपल्या  दर्जेदार उत्पादित वस्तुच्या विक्रीची समस्या भेडसावते. या उत्पादनांच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नाही. यासाठी महानगरपालिकेच्या अखत्यारितील भाटे ग्राउंड किंवा राजपुतपुरा येथील मनपाची बंद असलेल्या शाळा क्रमांक २ ची जागा उपलब्ध करू न देण्यात यावी, असे देखील भरगड म्हणाले. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत महापालिेकत आतापर्यंत ६५ हजार अर्ज घरकुलासाठी आले आहेत. परंतू तीन वर्षा त केवळ १५० च्या आसपास घरकुल झाले आहेत. पावसाळा सुरू  झाला तरी देखील हजारो नागरिकांच्या डोक्यावर छत नाही. यासाठी घरकुलांची निर्मिती तीव्रगतीने करावी. शहरातील १ लाख पाच हजार मालमत्ता धारंकाना महापालिकेने अवास्तव कर आकारणी केली आहे. महानगरपालिकेने आकारणी केलेला लुटमार टॅक्स रद््द करण्यात यावा, शासकीय जमिनीवर राहणाºया लाखो नागरिकांना जमिनीचा मालकी हक्क दयावा, गुंठेवारी जमिनीचा ले-आउट नियमित करावा, बी-टेन्युअर जमिनीचा ए-टेन्युअर मध्ये बदल करावा, आदी मागण्यासाठी भरगड आंदोलन करू न सरकारचे लक्ष अकोला शहरासह जिल्हयाचा विकास व्हावा,यासाठी लक्ष वेधणार आहेत. यासर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन विविध माध्यमातुन सुरू  ठेवण्यात येणार असल्याचेही भरगड म्हणाले.

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपाMadan Bhargadमदन भरगड