शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

तुरीचे चुकारे प्रलंबित; शेतकरी अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:54 IST

अकोला: नाफेडमार्फत तूर खरेदीत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील चार केंद्रांवर ४ मेपर्यंत ४८ हजार ७५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली; मात्र तूर विकल्यानंतर १ हजार ८७० शेतकºयांना १५ कोटी ९० लाख ७८ हजार ७६३ रुपयांचे चुकारे अद्याप मिळाले नाही.

अकोला: नाफेडमार्फत तूर खरेदीत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील चार केंद्रांवर ४ मेपर्यंत ४८ हजार ७५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली; मात्र तूर विकल्यानंतर १ हजार ८७० शेतकºयांना १५ कोटी ९० लाख ७८ हजार ७६३ रुपयांचे चुकारे अद्याप मिळाले नाही. विकलेल्या तुरीचे हक्काचे पैसे मिळाले नसल्याने, दुष्काळी परिस्थितीत तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी दराने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील बाळापूर, पारस, पातूर व तेल्हारा या चार खरेदी केद्रांवर ४ मेपर्यंत ३ हजार २०८ शेतकºयांची ४८ हजार ७५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. एकूण २७ कोटी ६६ लाख ६१ हजार ९२५ रुपयांची तूर खरेदी करण्यात आली असली तरी, त्यापैकी १ हजार ८७० शेतकºयांना १५ कोटी ९० लाख ७८ हजार ७६३ शेतकºयांना अद्याप तुरीचे चुकारे मिळाले नाही. दुष्काळी परिस्थितीत आधीच शेतकरी संकटात सापडले असताना, विकलेल्या तुरीचे हक्काचे पैसे मिळाले नसल्याने, तूर उत्पादक शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यानुषंगाने तुरीचे चुकारे केव्हा मिळणार, याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.तूर खरेदीचे असे आहे वास्तव!नाफेडमार्फत तूर खरेदीत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयांतर्गत बाळापूर, पारस, पातूर व तेल्हारा या चार खरेदी केंद्रांवर ३ हजार २०८ शेतकºयांची ४८ हजार ७५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या तुरीच्या एकूण २७ कोटी ६६ लाख ६१ हजार ९२५ रुपये रकमेपैकी ११ कोटी ७५ लाख ८३ हजार १६२ रुपयांचे चुकारे वितरित करण्यात आले. १ हजार ८७० शेतकºयांना १५ कोटी ९० लाख ७८ हजार ७६३ रुपयांचे चुकारे अद्याप मिळाले नसल्याचे वास्तव आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी