शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भुसावळ-वर्धा पॅसेंजर ‘मेमू’मध्ये रूपांतरित होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 12:54 IST

भुसावळ ते वर्धा व वर्धा ते भुसावळ या पॅसेंजर गाड्या ‘मेमू’मध्ये रूपांतरित करण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाचे प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांनी सोमवारी आॅनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर रेल्वेची प्रवासी वाहतूक सेवा बंद असली तरी, केंद्राकडून प्रवासी गाड्या सुरू करण्यास ‘ग्रीन सिग्नल’ मिळेल, तेव्हा भुसावळ ते वर्धा व वर्धा ते भुसावळ या पॅसेंजर गाड्या ‘मेमू’मध्ये रूपांतरित करण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाचे प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांनी सोमवारी आॅनलाइन पत्रकार परिषदेत दिली.यावेळी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक युवराज पाटील, वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक आर. के. शर्मा, मंडळ सुरक्षा आयुक्त क्षितिज गुरव, वरिष्ठ मंडळ सिंग्नल अभियंता निशांत द्विवेदी, उपमुख्य अभियंता (निर्माण) रोहित थावरे तर मुंबई येथून मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार उपस्थित होते.कोरोना संकट काळात मध्य रेल्वेने अडगळीत पडलेल्या रेल्वे डब्यांमध्ये कमीत-कमी खर्च करून ८८२ आयसोलेशन कोच तयार केले असून, यापैकी ३० आयसोलेशन कोच भुसावळ मंडळात आहेत. सुदैवाने भुसावळ मंडळातील कोणत्याही स्थानकांवर या कोचेसची गरज पडली नाही.गरज भासल्यास मंडळाअंतर्गत येणाऱ्या रेल्वेस्थानकांवर आयसोलेशन कोचेस पाठविण्यात येतील, असेही विवेक कुमार यांनी सांगितले. अकोला शहरातील रेल्वे मालधक्का बंद झाल्यानंतर तो बोरगाव मंजू येथे हलविण्यात आला आहे. या ठिकाणी आणखी सुविधा पुरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मागणी झाल्यास किसान ट्रेनची संख्या वाढवणारभुसावळ मंडळात आठवड्यातून दोन दिवस किसान विशेष रेल्वे चालविली जात आहे. मागणी वाढल्यास या विशेष रेल्वेची संख्या वाढविण्यात येईल. मागणी झाल्यास अकोला येथील शेतकऱ्यांनाही किसान विशेष रेल्वेचा लाभ देता येईल, असेही गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वे