शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

सावधान...बाजारात बीजी-३ अनधिकृ त कपाशीचे बियाणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 10:33 IST

गुजरात राज्यातून बीजी-३ कपाशी बियाण्याचे पाकीट या राज्यात आले असल्याचे खात्रीलायक सूत्राने सांगितले आहे.

ठळक मुद्देबीजी-३ आणि ४ हे तंत्रज्ञान चाचणी घेण्यासाठीची परवानगी शासनाला मागितलेली आहे. यासाठीचे ना-हरकत प्रमाणपत्र किंवा चाचणी घेण्यास परवानगी शासनाने दिलेली नाही.

- राजरत्न सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यात बीजी-३ कपाशीचे अनधिकृ त बियाणे आले असून, हे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येत आहेत. त्यामुळे अधिकृ त बियाणे विक्रेत्याकडूनच शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करण्याची गरज आहे.कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत तीन ते चार वर्षांपासून मे महिन्याच्या आत बियाणे बाजारात आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. यावर्षीही मे महिन्यात शेतकºयांना कपाशी बियाणे मिळणार आहेत; परंतु मान्सूनपूर्व कपाशी पेरणी करणाºया शेतकºयांची संख्या वाढली आहे. गतवर्षी परतीचा पाऊस नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापर्यंत होता. त्यामुळे यावर्षी मान्सूनपूर्व कपाशी पेरणाºया शेतकºयांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हेच हेरून यावर्षी गुजरात राज्यातून बीजी-३ कपाशी बियाण्याचे पाकीट या राज्यात आले असल्याचे खात्रीलायक सूत्राने सांगितले आहे. बीटी कपाशी बियाणे भारतात आणणाºया कंपनीने बीजी-३ आणि ४ हे तंत्रज्ञान चाचणी घेण्यासाठीची परवानगी शासनाला मागितलेली आहे. तथापि, त्यांना अद्याप यासाठीचे ना-हरकत प्रमाणपत्र किंवा चाचणी घेण्यास परवानगी शासनाने दिलेली नाही. असे असतानाही बीजी-३ चे बियाणे शेतकºयांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या बियाण्याची उगवण क्षमता, उत्पादन याबाबत येथील कृ षी शास्त्रज्ञ, कृ षी विभागाकडे कोणतीही माहिती नाही, हे विशेष. तरीही शेतकºयांच्या माथी हे बियाणे मारले जात आहे. शेतकºयांनीच आता खबरदारी घेण्याची गरज आहे.बीजी-३ कपाशी बियाणे विक्रीस प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा कृ षी निरीक्षकांसोबत आॅनलाइन बैठक सुरू आहे. लवकरच त्यांना दिशानिर्देश देण्यात येतील.- नरेंद्र बारापात्रे,विभागीय संचालक,गुण नियंत्रण, अमरावती.

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी