शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर चक्रभुंगा, तंबाखुची पाने खाणाऱ्या अळीचे आक्रमण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 12:38 IST

विदर्भातील सोयाबीन पिकावर चक्रभुंगा व तंबाखुची पाने खाणाºया अळीने आक्रमण केले आहे.

अकोला : मागील १५ दिवसांपासून ढगाळ वातावरण व तुरळक स्वरू पाचा पाऊस सुरू असून, हे वातावरण पिकावरील कीड,अळींना पोषक ठरत असल्याने विदर्भातील सोयाबीन पिकावर चक्रभुंगा व तंबाखुची पाने खाणाºया अळीने आक्रमण केले आहे. या वातावरणात किडीचे व्यवस्थापन करता येत नसल्याने शेतकरी धास्तावला आहे.विदर्भात यावर्षी मान्सून उशिरा पोहोचला, असे असले तरी १६ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. पेरणीनंतर चार आठवडे पावसाने दडी मारली. २६ जुलैपासून पावसाला सुरुवात झाली. तथापि, पावसात दम नाही; परंतु सतत ढगाळ वातावरण असून, काही भागात तुरळक तर काही ठिकाणी फवारणीसारखा पाऊस होत आहे. यामुळे पिकांचे व्यवस्थापन करण्यात अडचण येत आहे. तणनाशक किंवा कीटकनाशक फवारणी केल्यावर किमान सहा तास पाऊस नको. तथापि, त्यावर लगेच फवारणीसारखा पाऊस पडत असून, फवारलेले रसायन, कीटकनाशक कुचकामी ठरत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. परिणामी, सोयाबीनवर चक्रभुंगा, खोडमाशी तर काही ठिकाणी हिरवी व तंबाखुचे पाने खाणाºया अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अळ््या व कीड आणखी वाढण्याची शक्यता कृषी शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे.

- सोयाबीनवर चक्रभुंगा व खोडमाशी आली आहे. याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जात असून, शिफारशीप्रमाणे कीटकनाशके फवारणी करण्याचा सल्ला दिला जात आहे.डॉ.अनिल कोल्हे,मुख्य बीज संरक्षण अधिकारी,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी