शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

समविचारी पक्षाच्या आकांक्षा, महत्त्वाकांक्षा जास्त - कृपाशंकरसिंह मिश्रा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 14:34 IST

अकोला: लोकसभा-विधानसभा निवडणुकांसंदर्भात समविचारी पक्षांसोबत बोलणी सुरू आहे. समविचारी पक्षाच्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा जास्त आहेत, हे दुर्भाग्य आहे. जर समविचारी पक्ष ऐकत नसेल, तर काँग्रेस अकोला लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करेल. काँग्रेसकडे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले अनेक उमेदवार आहेत, असे मत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि माजी गृहराज्य मंत्री कृपाशंकरसिंह मिश्रा यांनी व्यक्त केले.

अकोला: लोकसभा-विधानसभा निवडणुकांसंदर्भात समविचारी पक्षांसोबत बोलणी सुरू आहे. समविचारी पक्षाच्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा जास्त आहेत, हे दुर्भाग्य आहे. जर समविचारी पक्ष ऐकत नसेल, तर काँग्रेस अकोला लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करेल. काँग्रेसकडे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले अनेक उमेदवार आहेत, असे मत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि माजी गृहराज्य मंत्री कृपाशंकरसिंह मिश्रा यांनी व्यक्त केले. एका सामाजिक कार्यासाठी रविवारी ते अकोल्यात आले असताना ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.समविचारी पक्ष नेत्यांशी वारंवार बोलून झाले आहे; मात्र त्यांच्या अवाजवी मागण्यांमुळे बोलणी थांबली आहे. त्यावर अद्याप पर्याय निघालेला नाही; मात्र जर बोलणीतून काही तथ्य निघतच नसेल, तर पुढे काय, म्हणून काँग्रेसने तयारी केलेली आहे. आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसची कोणतीही रणनीती नाही. राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेसाठी काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही. २००९ च्या लोकसभा निवडणुकांपेक्षाही जास्त जागा यंदा काँग्रेसला मिळणार आहेत. त्यातही महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील, असेही ते बोलले. सध्या देशाला आणि काँग्रेसला प्रियंका गांधींची आवश्यकता आहे. प्रियंका गांधींना कुणाची आवश्यकता नाही. राहुल गांधी यांना कुणी पंतप्रधान होण्यापासून रोखू शकत नाही, असेही ते बोलले. भाजप किंवा मोदींवर मात्र त्यांनी एका शब्दाने टीका केली नाही. काँग्रेस पुन्हा नव्या दमाने सत्तेत येईल, असा विश्वासही मिश्रा यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणKripashankar Singhकृपाशंकर सिंग