शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

समविचारी पक्षाच्या आकांक्षा, महत्त्वाकांक्षा जास्त - कृपाशंकरसिंह मिश्रा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 14:34 IST

अकोला: लोकसभा-विधानसभा निवडणुकांसंदर्भात समविचारी पक्षांसोबत बोलणी सुरू आहे. समविचारी पक्षाच्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा जास्त आहेत, हे दुर्भाग्य आहे. जर समविचारी पक्ष ऐकत नसेल, तर काँग्रेस अकोला लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करेल. काँग्रेसकडे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले अनेक उमेदवार आहेत, असे मत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि माजी गृहराज्य मंत्री कृपाशंकरसिंह मिश्रा यांनी व्यक्त केले.

अकोला: लोकसभा-विधानसभा निवडणुकांसंदर्भात समविचारी पक्षांसोबत बोलणी सुरू आहे. समविचारी पक्षाच्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा जास्त आहेत, हे दुर्भाग्य आहे. जर समविचारी पक्ष ऐकत नसेल, तर काँग्रेस अकोला लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करेल. काँग्रेसकडे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले अनेक उमेदवार आहेत, असे मत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि माजी गृहराज्य मंत्री कृपाशंकरसिंह मिश्रा यांनी व्यक्त केले. एका सामाजिक कार्यासाठी रविवारी ते अकोल्यात आले असताना ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.समविचारी पक्ष नेत्यांशी वारंवार बोलून झाले आहे; मात्र त्यांच्या अवाजवी मागण्यांमुळे बोलणी थांबली आहे. त्यावर अद्याप पर्याय निघालेला नाही; मात्र जर बोलणीतून काही तथ्य निघतच नसेल, तर पुढे काय, म्हणून काँग्रेसने तयारी केलेली आहे. आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसची कोणतीही रणनीती नाही. राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेसाठी काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही. २००९ च्या लोकसभा निवडणुकांपेक्षाही जास्त जागा यंदा काँग्रेसला मिळणार आहेत. त्यातही महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील, असेही ते बोलले. सध्या देशाला आणि काँग्रेसला प्रियंका गांधींची आवश्यकता आहे. प्रियंका गांधींना कुणाची आवश्यकता नाही. राहुल गांधी यांना कुणी पंतप्रधान होण्यापासून रोखू शकत नाही, असेही ते बोलले. भाजप किंवा मोदींवर मात्र त्यांनी एका शब्दाने टीका केली नाही. काँग्रेस पुन्हा नव्या दमाने सत्तेत येईल, असा विश्वासही मिश्रा यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणKripashankar Singhकृपाशंकर सिंग