शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाणीटंचाइ निवारणाच्या पूरक आराखडयास मंजूरी; २० उपाययोजना प्रस्तावित

By संतोष येलकर | Updated: June 9, 2024 16:26 IST

२० गावांत पाणीटंचाइ निवारणासाठी विविध २० उपाययोजना पूरक कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

अकोला: जिल्हयातील ग्रामीण भागात जून अखेरपर्यतच्या कालावधीसाठी पाणीटंचाइ निवारणाच्या पूरक कृती आराखड्यास मंजूरी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी ५ जून रोजी दिला. त्यानुसार २० गावांत पाणीटंचाइ निवारणासाठी विविध २० उपाययोजना पूरक कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

१ ते ३० जूनपर्यंतच्या टप्प्यात जिल्हयातील २० गावांत पाणीटंचाइ निवारणासाठी २० उपाययोजनांच्या कामांचा पूरक कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व संबंधित यंत्रणामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजूरीसाठी सादर करण्यात आला होता. १४ लाख ८५ हजार रुपये अपेक्षित खर्चाच्या या पूरक कृती आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजूरी देण्यात आली आहे.

पूरक आराखड्यातील गावांसह प्रस्तावित उपाययोजनांची संख्या तालुका गावे उपाययोजनाअकोला ०३ ०३बार्शिटाकळी ०८ ०८बाळापूर ०० ००पातूर ०५ ०५मूर्तिजापूर ०० ००अकोट ०२ ०२तेल्हारा ०२ ०२उपाययोजनांची अशी आहेत प्रस्तावित कामे

पूरक कृती आराखड्यात १३ विहिरींचे अधिग्रहण, ३ नवीन विंधन विहिरी व ४ कुपनलिका अशा एकूण २० उपाययोजनांची कामे पाणीटंचाइ निवारणाच्या पूरक कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली आहेत.

तातडीने करावी लागणर उपाययोजनांची कामे !

पावसाळा सुरु झाला असून, मान्सूनचा पाऊस लवकरच सुरु होणार आहे. जोरदार पाऊस सुरु झाल्यानंतर पाणीटंचाइ निवारणाच्या उपाययोजनांची कामे होवू शकणार नाही. त्यामुळे पूरक कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची कामे तातडीने करावी लागणार आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी