शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहाराचे नवीन वेळापत्रक जाहीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:19 IST

विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाने शनिवारी शाळांना नवीन वेळापत्रक दिले आहे.

अकोला: शालेय विद्यार्थ्यांचे परिपूर्ण शारीरिक पोषण व्हावे, यासाठी शासनाकडून पोषण आहार दिला जातो. २६ जूनपासून शाळेच्या पहिल्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाने शनिवारी शाळांना नवीन वेळापत्रक दिले आहे. या वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांना आहार द्यावा लागणार आहे; परंतु पोषण आहार देताना, शाळांकडून अनेकदा मेन्यु बदलविला जातो, त्यामुळे ठरलेला आहार विद्यार्थ्यांना दिला जातो की नाही, याची नियमित तपासणी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे शारीरिक पोषण व्हावे, यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. या योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना सोमवार ते शनिवारपर्यंत पोषण आहार उपलब्ध केला जातो. यंदाच्या शैक्षणिक सत्रासाठी शालेय शिक्षण विभागाने पोषण आहाराचे शाळांना नवीन वेळापत्रक तयार करून दिले आहे. या वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याचा आदेश शिक्षण विभागाने संबर््ंधित शाळांना दिला आहे. सोमवार व गुरुवारी विद्यार्थ्यांना वरण-भात किंवा डाळ मिश्रीत खिचडी(तांदूळ-तूर डाळ, मूग, मसूर डाळ), मंगळवार व शुक्रवारी भात आणि हरभरा, वाटाणा, चवळी, मटकीची उसळ, बुधवार व शनिवारी भात आणि हरभरा, वाटाणा, चवळी, मटकीची उसळ द्यावी. विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ देताना, शिक्षण विभागाने त्याचे प्रमाणसुद्धा ठरवून दिले आहे. इयत्ता पहिली ते पाचवीतील प्रत्येकी विद्यार्थ्यांना तांदूळ १00 ग्रॅम, तूर, मूग, मसूर डाळ, हरभरा, वाटाणा, चवळी, मटकी, २0 ग्रॅम, तेल २0 ग्रॅम, भाजीपाला ५0 ग्रॅम, तसेच इयत्ता सहावी ते आठवीतील प्रत्येकी विद्यार्थ्यांना तांदूळ १५0 ग्रॅम, तूर, मूग, मसूर डाळ, हरभरा, वाटाणा, चवळी, मटकी, ३0 ग्रॅम, तेल ७.५ ग्रॅम, भाजीपाला ७५ ग्रॅम उपलब्ध करून द्यावा. यासोबतच मीठ, हळद, मसाला, जिरे, मोहरीचेसुद्धा प्रमाण ठरवून दिले आहे. या वेळापत्रकानुसारच शाळांनी विद्यार्थ्यांना आहार उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र