शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

खरीप तोंडावर; पीक कर्ज वाटप १४ टक्क्यावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 12:47 IST

पीक कर्जाचे वाटप १४ टक्क्यावरच असल्याने, जिल्ह्यातील १ लाख ५२ हजार ३०४ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे.

- संतोष येलकर

अकोला: खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप दीड महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले; मात्र खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या असल्या तरी, १५ मेपर्यंत जिल्ह्यातील २२ हजार ५४३ शेतकऱ्यांना १९४ कोटी ५७ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. पीक कर्जाचे वाटप १४ टक्क्यावरच असल्याने, जिल्ह्यातील १ लाख ५२ हजार ३०४ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे.२०१९-२० या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ७४ हजार ८४७ शेतकºयांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांसह, ग्रामीण बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमार्फत गत १ एप्रिलपासून शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले. पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटत असताना, जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत १५ मेपर्यंत २२ हजार ५४३ शेतकºयांना १९४ कोटी ५७ लाख रुपये (१४ टक्के) पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्यास केवळ चार दिवसांचा कालावधी उरला असून, खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या असल्या तरी, पीक कर्जाचे वाटप १४ टक्क्यावरच आहे. पीक बँकांकडून संथ गतीने पीक कर्जाचे वाटप सुरु असल्याने, जिल्ह्यातील १ लाख ५२ हजार ३०४ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे संबंधित शेतकºयांना १ हजार २०४ कोटी २१ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे काम केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बँकनिहाय असे आहे पीक कर्जाचे वाटप!बँक                                                   शेतकरी                                रक्कम (कोटी)जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक           १९,६९६                               १६४.७१राष्ट्रीयीकृत बँका                               २,१०२                                  २३.१५ग्रामीण बँक                                        ७४५                                      ०६.७१शेतकरी अडचणीत शेती मशागतीच्या कामांसह बियाणे व खते आणि पेरणीचा खर्च भागविण्यासाठी शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात येते; परंतु खरीप पेरण्या तोंडावर आल्या असताना जिल्ह्यात पीक कर्जाचे वाटप १४ टक्क्यावरच असल्याने, १ लाख ५२ हजार ३०४ शेतकºयांना पीक कर्जाचा अद्याप मिळाला नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत खरीप पेरीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज