शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन

By नितिन गव्हाळे | Updated: September 30, 2024 21:01 IST

Akola News: शेतकऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत, कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरविले आहेत. त्यांची माहीती देणाऱ्यांना १० किलो सोयाबीन देण्यात येईल. असे फलक हातात घेऊन साेमवारी दुपारी स्वराज्य भवनसमोर अनोखे आंदोलन करण्यात आले.

- नितीन गव्हाळे अकोला - जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन तर मातीत गेले असून, शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत, कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरविले आहेत. त्यांची माहीती देणाऱ्यांना १० किलो सोयाबीन देण्यात येईल. असे फलक हातात घेऊन साेमवारी दुपारी स्वराज्य भवनसमोर अनोखे आंदोलन करण्यात आले.

अतिवृष्टीमुळे पिके हातची गेल्यामुळे शासनाने शेतमालाला हमी भाव द्यावा, पीक कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना पीक विम्याचे त्वरीत द्यावे, विज बिल माफ करावे व ओला दुष्काळ जाहीर करावा, आदी मागण्यांसाठी कॉंग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. आंदोलनामध्ये माजी उपमहापौर निखीलेश दिवेकर, माजी नगरसेवक मो. नौशाद, रवि शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पूजा काळे, कपिल रावदेव, सौरभ चौधरी, शकुर लोदी, राजेश मते, सखावत शाहा, तपस्यु मानकीकर, गणेश कळसकर, चंद्रकांत बोरकर, मनिष मिश्रा, विजय जामनिक, जय वाठुरकर, शंकर लंगोटे, सरदार सर, पंकज राठी, रहेमान बाबु, विनोद मराठे, संदेश वानखेडे, सलिम ईरानी, सचिन तिडके, अजहर शेख, शेख हनिफ, मो.युसुफ, आक्रोश सायखेडे, ईरफान कुरेशी, दत्ता आमले, मो. समिर, राहुल इंगोले, निलेश तोरणे, नौमान खान, जितु वानखडे, गणेश टाले, असलम शाहा. जे.के.राजा, जागृती सरदार, पद्माकर भांडे, सय्यद साबीर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसFarmerशेतकरी