शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

अकोला : पतीने साथ सोडल्यानंतर पत्नीनेही घेतला जगाचा निरोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 22:14 IST

सायखेड (अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड येथील श्रीधर इंगळे यांनी पत्नीच्या उपचाराकरिता पैसे नसल्यामुळे सात महिन्यांपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. किडनीच्या आजाराशी संघर्ष करीत अखेर त्यांच्या पत्नी धृपताबाई इंगळे यांनीही १८ फेबु्रवारी रोजी अकोला जिल्हा सर्वाेपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना जगाचा निरोप घेतला. 

ठळक मुद्देसात महिन्यांपूर्वी पतीने केली होती आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेड (अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड येथील श्रीधर इंगळे यांनी पत्नीच्या उपचाराकरिता पैसे नसल्यामुळे सात महिन्यांपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. किडनीच्या आजाराशी संघर्ष करीत अखेर त्यांच्या पत्नी धृपताबाई इंगळे यांनीही १८ फेबु्रवारी रोजी अकोला जिल्हा सर्वाेपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना जगाचा निरोप घेतला. धृपताबार्इंच्या दोन्हीही किडन्या निकामी झाल्याने त्यांना वाचविण्यासाठी पतीने स्वत:ची एक किडनी देण्याचे ठरविले होते; परंतु त्यापूर्वीच त्यांचा घात झाला. दारिद्र्यात जीवन जगत असताना पत्नीवर महागडे उपचार कसे करावे, शासनाच्या आरोग्य विभागाकडे दुर्धर आजारासाठी अर्थसहाय्य मिळण्यासाठी अर्ज करूनही मदत मिळाली नाही,अशातच त्यांनी नैराश्यातून गळफास घेऊन जीवन संपविले. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी हिम्मत न हारता आईला वाचविण्यासाठी धडपड केली. कसेबसे जमविलेल्या पैशातून उपचार सुरू ठेवले; परंतु जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना आईनेही साथ सोडली. याचा धक्का इंगळे कुटुंबाला बसला. धृपताबाई इंगळे यांच्यावर १९ फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. पती पत्नीच्या मृत्युमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Barshitakliबार्शिटाकळी