शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

अकाेला जिल्ह्यातील सुधारित आणेवारी ५० पैशांच्या वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 11:16 IST

Akola Agriculture News यंदा पीक आणेवारी मात्र ५० पैशांच्या वर ६७ पैसे आली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : बाेगस बियाणे, ओल्या दुष्काळाचे सावट, परतीच्या पावसाने दिलेला तडाखा, कापसावर आलेली बाेंडअळी अशी संकटांची मालिका कायम असतानाही यंदा पीक आणेवारी मात्र ५० पैशांच्या वर ६७ पैसे आली आहे. त्यामुळे अंतिम आणेवारी ५० पैशांच्या आत आली तरच मदतीची आस आहे, अन्यथा अस्मानी संकटासाेबतच सुलतानी संकटाची टांगती तलवार शेतकऱ्याांवर आहे.

या वर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस व पुरामुळे जिल्ह्यात ७४ हजार ७४९ शेतकऱ्यांचे ५१ हजार ८५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पाऊस व पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत मदतीची घोषणा करण्यात आली आहे; मात्र मदतनिधी अद्याप प्राप्त नाही. दुसरीकडे सुधारित आणेवारीही ५० पैशांच्या वर निघाल्याने मदतीबाबत साशंकताच व्यक्त केली जात आहे.

 

परतीच्या पावसाने लाखाेंचे नुकसान

१ ते २२ ऑक्टोबरदरम्यान परतीच्या पावसाने जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी पंचनामे करण्यात आले नाही.

पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानाची मदत मिळणार तरी कशी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी