शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

बोंडअळीचे ‘पतंग’ पुन्हा धडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 05:52 IST

कपाशी पीक अंकुरताच या वर्षी जहाल गुलाबी बोंडअळीचे ‘पतंग’ धडकले असून, गतवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या बोंडअळीचे नाव घेताच शेतक-यांच्या काळजात धडकी भरली.

- राजरत्न सिरसाटअकोला - कपाशी पीक अंकुरताच या वर्षी जहाल गुलाबी बोंडअळीचे ‘पतंग’ धडकले असून, गतवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या बोंडअळीचे नाव घेताच शेतकºयांच्या काळजात धडकी भरली. या ‘पतंग’चे बोंडअळीत रूपांतर होण्यापूर्वीच तातडीने एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम) न झाल्यास या वर्षीही कपाशीचे प्रचंड नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.मागील वर्षी राज्यात ४२ लाख हेक्टर कपाशीची पेरणी झाली होती. पण गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने ४० टक्क्यांच्या वर कपाशीचे नुकसान झाले. विदर्भातील शेकडो शेतकºयांना उभ्या कपाशीवर नांगर फिरवावा लागला. त्यामुळे यंदा ३० ते ४० टक्के कपाशीचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे.बोंडअळ्यांचे पतंग कोषातून बाहेर पडले असून, त्यांचे खाद्य कपाशी हे एकमेव पीक आहे; पण पतंगातून बाहेर येणाºया अळ्या फुले, पात्याच्या अवस्थेतच कपाशीत शिरतात. एकदा का अळ्यांनी शिरकाव केला त्यानंतर मात्र कपाशीचे प्रचंड नुकसान होते. शेतकºयांनी मात्र शेताचे सर्वेक्षण करावे.- डॉ. अनिल कोल्हे, मुख्य पीक संरक्षण, कीटकशास्त्र विभाग

टॅग्स :agricultureशेतीnewsबातम्या