शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आंदोलने उंदड झाली...कोरोनाची भीती ना उरली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 18:46 IST

Political Agitation continue in Akola सार्वजनिक कार्यक्रमांवरचे निर्बंध हटविले गेले नसतानाही  राजकीय आंदोलनबाजी मात्र  जोरात आहे.

अकोला : कोरोनाची आटोक्यात न येणारी स्थिती पाहता ^‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम हाती घेण्यात आली असताना व संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवरचे निर्बंध हटविले गेले नसतानाही  राजकीय आंदोलनबाजी मात्र  जोरात आहे.  कोरोना संसंर्ग टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्सींग पाळा असे कानाकपाळी आरोडून सांगणाºया सत्ताधाºयांसह विरोधकांनाही याच नियमाचा विसर पडत असल्याने कोरोनाची भिती उरली का? हा प्रश्नच आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे, उत्तरप्रदेशातील हाथरस येथील बलात्कार प्रकरण या घटनांमुळे सध्या देशभरात वाढळ उठले आहे. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना असे प्रमुख पक्ष सध्या रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आंदोलनांच्या माध्यमातून या प्रश्नांवरची आपली भूमिका लोकांपर्यत पोहचविण्याचा त्यांचा प्रयत्न व अधिकार मान्य केला तरी कोरोनाच्या संकटात अशा आंदोलनातील उपस्थितीची संख्या मर्यादीत ठेवणे सहज शक्य होते. कोरोनाच्या संकट संपलेले नाही. त्यामुळेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अशी जाणीव निर्माण करणारी मोहीम सुरू आहे. या मोहिमेमधून दोन लाख ४२ हजार ४६१ नागरिकांचे तपासणी करण्यात आली त्यामध्ये  कोरोनाचे लक्षणे असलेली ६१ रूग्ण आढळून आले असून, तब्बल ४,२७५ रूग्ण रक्तदाब व मधुमेहाचे आढळून आले हे सर्व कोरोनाच्या धोका पातळीत येतात.  हे संकट थोपवणे खरेच एकट्या शासकीय बळावर शक्य होणार नाही, त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने, कुटुंबाने जबाबदारीने काळजी घेणे व सुरक्षितता बाळगणे गरजेचे बनले आहे. अशावेळी सर्वच राजकीय पक्षांची प्राथमिकता अगोदर संकटापासून बचावणे हीच असायला हवी. मात्र सध्याचे राजकीय आंदोलनाचे चित्र पाहता कोरोना संपला अशाच थाटात राजकारण अनलॉक झाले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliticsराजकारण