शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

अपघात मृत्यू प्रकरणात ८३ लाखाची नुकसान भरपाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 18:05 IST

सदरचा दावा दोन्ही पक्षाच्या अनुमतीने निकाली काढताना जिल्हा व सत्र न्यायाधीश मेनजोगे यांनी ८३ लाख नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.

अकोला : अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या परिवारास ८३ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा महत्वपूर्ण निकाल वाशिम लोक न्यायालयाने दिला आहे, टाटा एआयजी इन्शुरन्स कंपनीला हा फटका बसला आहे.मालेगाव येथील रहिवाशी प्रा अनिल वाढे हे नागपूर जिल्ह्यातील जामगडच्या बाबू गुणवंतराव विद्यालयात कार्यरत होते. १ मे २०१८ रोजी प्रा. वाढे कारने जात असताना मालेगाव मेहकर मार्गावरील मुंगळा फाटा येथे लोखंडी गजाने भरलेल्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबल्यामूळे भरधाव कार ही ट्रकवर आदळली होती यामध्ये अनिल वाढे यांचा जागीच मृत्यू झाला होता. मालेगाव पोलिसांनी या प्रकरणी ट्रक चालक सिरजोद्धिन वजीर उद्दीन याला अटक केली होती. मृतकाची पत्नी स्वाती वाढे यांनी अँड नरेंद्र बेलसरे, व अँड सोमाणी यांच्यावतीने एआयजी इन्शुरन्स कंपनीवर १ कोटीचा नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे हा अपघात घडला, तसेच मृतक व्यक्ती घरातील कुटुंब प्रमुख होता, उचशिक्षित होता, ट्रक चालकाच्या चुकीमुळे प्रा वाढे यांना जीव गमवावा लागला, असा युक्तिवाद दावाकर्तीच्या वकिलांनी न्यायालयात केला. सदरचा दावा दोन्ही पक्षाच्या अनुमतीने निकाली काढताना जिल्हा व सत्र न्यायाधीश मेनजोगे यांनी ८३ लाख नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. अपघाताच्या वेळी दावाकर्ती ही गरोदर होती, नंतर मुलाचा (अर्नव) जन्म झाला, अर्णवला सुध्दा न्यायालयाने ३० लाख रुपये मंजूर केले तर मृतकाचे आईवडिलांना प्रत्येकी दहा- दहा लाख तसेच पत्नीला ३३ लाख रुपये देण्याचे सांगितले. दावाकर्त्याच्यावतीने अँड नरेंद्र बेलसरे, अँड सोमाणी यांनी बाजू मांड

टॅग्स :AkolaअकोलाwashimवाशिमCourtन्यायालय