शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अकोला जिल्ह्यात बीटी कपाशीचे ८ लाख पाकीट आले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 16:53 IST

कापूस बियाण्यांचा तुटवडा यावर्षी जाणवणार नाही असा दावा कृषी विभागामार्फत केला जात आहे .

अकोला: जिल्ह्यात यावर्षी एक लाख साठ हजार हेक्टर वर कापसाचे नियोजन करण्यात आले असून, यामध्ये ७० टक्के कोरडवाहू तर 30 टक्के ओलीताचे क्षेत्र आहे .यासाठी आठ लाख बीटी कपाशीचे पाकिटे उपलब्ध झाली आहे .त्यामुळे कापूस बियाण्यांचा तुटवडा यावर्षी जाणवणार नाही असा दावा कृषी विभागामार्फत केला जात आहे. जिल्ह्यात जवळपास ६४० कृषी निविष्ठा विक्रेते आहेत ,योग्य दराने बियाणे मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी या अधिकृत तविक्रेत्याकडून बियाणे घेणे गरजेचे आहे.यावर्षी बीजी-1 कापसाचे दर ६३५ रुपये बीजी-2 या कापसाच्या पाकिटाचे दर ७३० रुपये आहेत .हे बियाणे परवानाधारक विक्रेत्याकडून उपलब्ध होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना काळजी घेण्याची गरज आहे . बीजी-3 हे बियाणे अधिकृत नसल्याने शेतकºयांनी याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे .यावर्षी एक मे नंतर कपाशी बियाण्याचे पाकीट विकण्याची परवानगी देण्यात आली होती परंतु यामध्ये आता बदल करण्यात आला असून 15 मे रोजी कपाशी बियाण्याची पाकिटे वितरकांकडे पोहोचले जातील त्यानंतर 30 मे रोजी पर्यंत कपाशीचे बियाणे शेतकºयांना उपलब्ध होईल .शेंद्री अळीचा ळीच्या प्रकोप पाहता .मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील हा निर्णय घेण्यात आला आहे .गुलाबी बोंड अळीने कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे मागच्या वर्षी यावर नियंत्रण मिळवण्यात कृषी विभाग,कृषी विद्यापीठाला यश आले आहे परंतु गुलाबी बोंड अळीचा धोका टळलेला नाही .यावर्षी खबरदारीचा उपाय म्हणून मे महिन्याच्या अखेरीस किंवा १ जूनपासून बीटी कपाशीची विक्री सुरू होईल.अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी दिली.दरम्यान, शेंदरी अळीचा प्रकोप टाळण्यासाठी शेतकºयांनी पूर्व हंगामी कपाशीची पेरणी करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.  पेरणी जूनच्या दुसºया आठवड्यात?.एका खासगी हवामान शास्त्र संस्थेने मान्सून ११ जून पर्यँत आगमन होण्याची शक्यतावर्तविली आहे म्हणजेच विदर्भात १५ ते २० जून नंतर पाऊस येण्याची शक्यता आहे .त्यामुळे यावर्षी पेरणी जून महिन्याच्या पंधरवड्यात होईल असे चित्र आहे.मिरुग नक्षत्र जर वेळेवर सुरू झाले आणि १०० मिमी पाऊस पडला तर पेरणी वेळेवर सुरू होईल.6

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती