शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी परत मागितले ८ कोटी

By admin | Updated: April 27, 2015 01:38 IST

२६ हजार शेतक-यांचे बँक खाते क्रमांक उपलब्ध नसल्याने परत गेला होता निधी.

अकोला: बँक खाते क्रमांकाअभावी जिल्ह्यातील २४ हजारांवर शेतकर्‍यांचा मदतनिधी शासनाकडे सर्मपित करण्यात आला होता. संबंधित दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत वाटप करण्यासाठी ८ कोटी ५९ लाख ७३ हजार ३६५ रुपयांचा मदत निधी शुक्रवारी परत मागविण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी शासनाकडून जाहीर झालेल्या मदतीमध्ये जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त २ लाख ८३ हजार ६0६ शेतकर्‍यांच्या मदतीसाठी १४५ कोटी ७२ लाख ७१ हजार २0१ रुपयांचा मदतनिधी फेब्रुवारीमध्ये प्राप्त झाला. हा मदतनिधी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी तहसील कार्यालय स्तरावर वितरित करण्यात आला. २0 मार्चपर्यंंंत जिल्ह्यातील एकूण दुष्काळग्रस्त २ लाख ८३ हजार ६0६ शेतकर्‍यांपैकी २ लाख ५७ हजार ६0१ शेतकर्‍यांसाठी १२९ कोटी १२ लाख ६२ हजार ४ रुपयांची मदत संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी वाटप करण्यात आली. उर्वरित दुष्काळग्रस्त २६ हजार ५ शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांक उपलब्ध झाले नसल्याने, १७ कोटी १८ लाख ६ हजार ५३८ रुपयांचा मदत निधी शासन आदेशानुसार २0 मार्च रोजी शासनाकडे सर्मपित करण्यात आला. बँक खाते क्रमांक प्राप्त झालेल्या जिल्ह्यातील २४ हजार ८२७ शेतकर्‍यांसाठी मदतनिधी परत उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवार, २४ मार्च रोजी शासनाकडे करण्यात आली.