शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

थकबाकीदार ६५६६ शेतकऱ्यांना मिळू शकतो ‘वन टाइम सेटलमेंट’चा लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:47 IST

अकोला जिल्ह्यातील थकबाकीदार ६ हजार ५६६ शेतकºयांना ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

- संतोष येलकर अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकºयांसाठी एकवेळ समझोता (वन टाइम सेटलमेंट) योजनेत दीड लाखांवरील रक्कम भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनामार्फत १९ डिसेंबर रोजी घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार ६ हजार ५६६ शेतकºयांना ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.सतत दुष्काळ आणि नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या राज्यातील शेतकºयांना दिलासा देण्यासाठी गत २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी घोषित करण्यात आली. त्यामध्ये मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकºयांसाठी एकवेळ समझोता (वन टाइम सेटलमेंट) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत पात्र शेतकºयांना दीड लाखांवरील त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम बँकेत जमा करण्याची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यानुषंगाने ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेत पात्र शेतकºयांसाठी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम भरण्यास ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने १९ डिसेंबर रोजी घेतला आहे. त्यानुसार दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या जिल्ह्यातील ६ हजार ५६६ शेतकºयांना ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.१.२९ लाख शेतकºयांना ५५२ कोटींची कर्जमाफी!कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी गत दीड वर्षांच्या कालावधीत २१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात १ लाख २९ हजार ३५६ शेतकºयांना ५५२ कोटी ४२ लाख ७१ हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. उर्वरित नऊ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणे अद्याप बाकी आहे.

जिल्ह्यात दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेले असे आहेत शेतकरी!जिल्ह्यात दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेले ६ हजार ५६६ शेतकरी आहेत. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत २ हजार ९६६ शेतकरी आणि जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे ३ हजार ६०० शेतकºयांचा समावेश आहे. या थकबाकीदार शेतकºयांना ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेचा लाभ मिळू शकतो. 

कर्जमाफी योजनेत दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकºयांसाठी ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेस शासनाकडून ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील ६ हजार ५६६ शेतकºयांना लाभ मिळू शकतो.- जी. जी. मावळे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी