शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

घरचे बियाणे वापरल्याने शेतकऱ्यांचे वाचले ३७ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 10:13 IST

जिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टर क्षेत्रफळावर घरचे बियाणे पेरल्याने शेतकºयांची तब्बल ३७.५ कोटी रुपयांची बचत झाली आहे.

- प्रवीण खेते लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यंदाच्या खरीप हंगामात पेरलेले बियाणे न उगवल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले; मात्र त्याच सोबत असेही काही शेतकरी आहेत ज्यांनी कंपन्यांचे नाही, तर घरचे बियाणे पेरले आहेत. जिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टर क्षेत्रफळावर घरचे बियाणे पेरल्याने शेतकºयांची तब्बल ३७.५ कोटी रुपयांची बचत झाली आहे.यावर्षी मान्सून वेळेवर आल्याने बहुतांश शेतकºयांनी पहिल्याच पावसात पेरण्या आटपून घेतल्या; मात्र पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याने शेतकºयांवर मोठे संकट ओढवले. शेतकºयांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाकडून बियाणे कंपन्यांसह बियाणे विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करत आहेत. जिल्ह्यात शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले, तरी जिल्ह्यातील असेही काही शेतकरी आहेत ज्यांची मोठी बचत झाली आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख १० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यापैकी ६० हजार हेक्टर क्षेत्रफळावर शेतकºयांनी घरचे बियाणे पेरले आहेत. इतर कंपन्यांचे बियाणे उगवले नसले, तरी ज्या शेतकºयांनी घरचे बियाणे पेरले त्यांचे नुकसान झाले नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे ६० हजार हेक्टरवर घरचे बियाणे पेरलेल्या शेतकºयांचे तब्बल ३७.५ कोटी रुपये वाचल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.बहुतांश तक्रारी मध्य प्रदेशातील बियाण्यांविरोधात!ज्या शेतकºयांनी घरचे बियाणे पेरले त्यांचे बियाणे उगवले, मग बाजारातून घेतलेले बियाणे का उगत नाही, असा प्रश्न उपस्थित करत बहुतांश तक्रारी या मध्य प्रदेशातील बियाण्यांविरोधात असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाºयांनी दिली. त्यामुुळे अशा बियाणे कंपन्यांसोबतच त्याची विक्री करणाºयांवरदेखील कारवाई होणारच, असेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यात एकूण पेरणीतील ६० हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकºयांनी घरचे बियाणे पेरले आहेत. त्यामुळे त्यांचे तब्बल ३७.५ कोटी रुपयांची बचत झाली आहे. या संदर्भात कृषी विभागाकडे दस्तऐवज आहेत; मात्र ज्यांचे बियाणे उगवले नाही, ते बहुतांश मध्य प्रदेशातील कंपन्यांचे आहेत. त्या विरोधात कृषी विभाग संबंधितांवर कारवाई करत आहे.- मोहन वाघ, जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी विभाग, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी