शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

२० जानेवारीपासून राज्यात व्याघ्रगणना!, सहा दिवसांचा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 05:03 IST

दर चार वर्षांनी होणाºया अखिल भारतीय व्याघ्र्रगणनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील व्याघ्र प्रकल्प व संरक्षित जंगलांतील वाघ व अन्य मांसभक्ष्यक प्राणी व तृणभक्ष्यी प्राण्यांची गणना २० ते २५ जानेवारीदरम्यान होणार आहे.

अकोला - दर चार वर्षांनी होणा-या अखिल भारतीय व्याघ्र्रगणनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील व्याघ्र प्रकल्प व संरक्षित जंगलांतील वाघ व अन्य मांसभक्ष्यक प्राणी व तृणभक्ष्यी प्राण्यांची गणना २० ते २५ जानेवारीदरम्यान होणार आहे.सहा दिवस चालणारी ही गणना ‘ट्रांजेक्ट’ पद्धतीने होणार असून, याबाबतचा संपूर्ण अहवाल १५ मार्चपर्यंत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली व भारतीय वन्यजीव संस्थान, देहरादुन यांना सादर करण्यात येणार आहे. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्य जीव) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.व्याघ्र प्रगणना २०१८चा प्रथम टप्पा म्हणून राज्य स्तरावर प्रशिक्षकांचे प्रशिक्षण डिसेंबर महिन्यात पेंच व्याघ्र प्रकल्प येथे पार पडले. या प्रगणनेचे विविध टप्पे निश्चित करण्यात आले असून, ते विशिष्ट कालावधीत पूर्ण करावयाचे आहेत. संपूर्ण देशात ही प्रक्रिया सुरू झाली असून, महाराष्ट्रात ७ जानेवारीपासून त्याची रंगीत तालीम होणार आहे.प्रत्यक्षात क्षेत्रीय माहिती गोळा करण्याचे काम २० जानेवारीपासून सुरू होणार आहे. यामध्ये प्रथमतीन दिवस मांसभक्ष्यक प्राणी भ्रमण मार्ग (एसईआर)वर फिरणे व नंतरचे तीन दिवस तृणभक्ष्यक प्राणी नोंदसाठी २.५ किमीचे ट्रांजेक्टवर फिरणे, अशी ही प्रक्रिया असणार आहे.

टॅग्स :TigerवाघMaharashtraमहाराष्ट्र