शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

२० जानेवारीपासून राज्यात व्याघ्रगणना!, सहा दिवसांचा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 05:03 IST

दर चार वर्षांनी होणाºया अखिल भारतीय व्याघ्र्रगणनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील व्याघ्र प्रकल्प व संरक्षित जंगलांतील वाघ व अन्य मांसभक्ष्यक प्राणी व तृणभक्ष्यी प्राण्यांची गणना २० ते २५ जानेवारीदरम्यान होणार आहे.

अकोला - दर चार वर्षांनी होणा-या अखिल भारतीय व्याघ्र्रगणनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील व्याघ्र प्रकल्प व संरक्षित जंगलांतील वाघ व अन्य मांसभक्ष्यक प्राणी व तृणभक्ष्यी प्राण्यांची गणना २० ते २५ जानेवारीदरम्यान होणार आहे.सहा दिवस चालणारी ही गणना ‘ट्रांजेक्ट’ पद्धतीने होणार असून, याबाबतचा संपूर्ण अहवाल १५ मार्चपर्यंत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली व भारतीय वन्यजीव संस्थान, देहरादुन यांना सादर करण्यात येणार आहे. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्य जीव) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.व्याघ्र प्रगणना २०१८चा प्रथम टप्पा म्हणून राज्य स्तरावर प्रशिक्षकांचे प्रशिक्षण डिसेंबर महिन्यात पेंच व्याघ्र प्रकल्प येथे पार पडले. या प्रगणनेचे विविध टप्पे निश्चित करण्यात आले असून, ते विशिष्ट कालावधीत पूर्ण करावयाचे आहेत. संपूर्ण देशात ही प्रक्रिया सुरू झाली असून, महाराष्ट्रात ७ जानेवारीपासून त्याची रंगीत तालीम होणार आहे.प्रत्यक्षात क्षेत्रीय माहिती गोळा करण्याचे काम २० जानेवारीपासून सुरू होणार आहे. यामध्ये प्रथमतीन दिवस मांसभक्ष्यक प्राणी भ्रमण मार्ग (एसईआर)वर फिरणे व नंतरचे तीन दिवस तृणभक्ष्यक प्राणी नोंदसाठी २.५ किमीचे ट्रांजेक्टवर फिरणे, अशी ही प्रक्रिया असणार आहे.

टॅग्स :TigerवाघMaharashtraमहाराष्ट्र