शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
3
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
4
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
5
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
6
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
7
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
8
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
9
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
10
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
11
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
12
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
13
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
14
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
15
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
16
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
17
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
18
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
19
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
20
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?

ब्रदीनाथ, केदारनाथहून परतणाऱ्या महाराष्ट्रातील २ महिला भाविकांचा अपघातात मृत्यू, ३ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 17:02 IST

तितक्यात वेगाने येत असलेल्या पाण्याच्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले.

तेल्हारा (जि. अकोला)  - बद्रीनाथ केदारनाथ यात्रे करिता तेल्हारा येथील भाविक भक्त गेले होते परतीच्या प्रवासादरम्यान श्रीनगर येथे मुक्कामी असलेल्या हॉटेलच्या बाहेर बसलेल्या पाच महिलांना पाण्याच्या टँकरने जोरदार धडक दिली. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तीन महिला जखमी झाल्यात. सदर घटना १३ ऑगस्ट रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली 

तेल्हारा शहरातील व इतर ठिकाणचे असे १२० भाविक बद्रीनाथ केदारनाथ यात्रेकरिता गेले होते. सर्व भक्त दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाकरिता निघाले असता, उत्तराखंड मधील श्रीनगर येथे रात्रीचा मुक्कामाकरिता हॉटेलमध्ये उतरले. यातील पाच महिला हॉटेलच्या समोर असलेल्या  नालीवर असलेल्या ओट्यावर बसलेल्या होत्या. तितक्यात वेगाने येत असलेल्या पाण्याच्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. प्रथम त्याने रस्त्यावर असलेल्या गाईला धडक दिली. त्यानंतर टँकर ओट्यावर चढला यात पाचही महिला टँकरच्या खाली आल्या यात. दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तीन महिला जखमी झाल्यात.

मृत्यू झालेल्यामध्ये तेल्हारा येथील गौरी नरेंद्र भैय्या (४५), ललिता हरीश टावरी(४४) यांचा समावेश आहे तर जखमी झालेल्यांमध्ये सारिका राजेश राठी, संतोषी धनराज राठी, मधुबाला राजेंद्र कुमार यांचा समावेश आहे. जखमींची गाव समजू शकले नाहीत. अपघात इतका भयंकर होता की जेसीबी मदत घेऊन जखमी व मृतकाना बाहेर काढण्यात आले, अशी माहिती आहे. मृत्यू झालेल्या भाविकांवर हरिद्वार येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

टॅग्स :Accidentअपघात