शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

१३५४९ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 10:57 IST

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त १३ हजार ५४९ शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे.

अकोला : गतवर्षी जून ते आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांच्या नुकसानापोटी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यास १० जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त १३ हजार ५४९ शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे.राज्यात गत जून ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी बाधित शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी १३९ कोटी १९ लाख १८ हजार रुपयांची रक्कम वितरित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा निर्णय १० जुलै २०१९ रोजी शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत काढण्यात आला. त्यानुसार गतवर्षी अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना पीक नुकसानाची मदत मिळणार आहे. गतवर्षी जून ते आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे अकोला जिल्ह्यात २९८ गावे बाधित झाली होती. त्यामध्ये अकोला, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या सहा तालुक्यांमध्ये १३ हजार ५४९ शेतकºयांचे ७ हजार ७७२६ हेक्टर ४९ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाईपोटी ५ कोटी ५१ लाख ८८ हजार रुपयांच्या मदतनिधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी शासनाकडे करण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे पीक नुकसान भरपाईपोटी बाधित शेतकºयांना मदत वाटपासाठी रक्कम वितरित करण्यास शासनामार्फत मान्यता देण्यात आल्याने, जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त १३ हजार ५४९ शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत ५ कोटी ५१ लाख रुपयांचा मदत निधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांना लवकरच पीक नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे.अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि पीक नुकसानाचे असे आहे क्षेत्र!तालुका शेतकरी क्षेत्र (हेक्टर)अकोला ३०३१ १९७३.७८तेल्हारा ५६६ १८५.००बाळापूर २७८० १५६३.५५पातूर १०० ३०.२०बार्शीटाकळी २३४५ ७०१.४६मूर्तिजापूर ४७२७ ३२७२.४३..............................................................एकूण १३५४९ ७७२६.४९वर्षभरानंतर मदत मंजूर!गतवर्षीच्या जून ते आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी १० जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार मदतनिधी वितरणास मंजुरी देण्यात आली. त्यानुषंगाने वर्षभरानंतर अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांना मदत मंजूर करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती