शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

१३५४९ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 10:57 IST

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त १३ हजार ५४९ शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे.

अकोला : गतवर्षी जून ते आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांच्या नुकसानापोटी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यास १० जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त १३ हजार ५४९ शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे.राज्यात गत जून ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी बाधित शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी १३९ कोटी १९ लाख १८ हजार रुपयांची रक्कम वितरित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा निर्णय १० जुलै २०१९ रोजी शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत काढण्यात आला. त्यानुसार गतवर्षी अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना पीक नुकसानाची मदत मिळणार आहे. गतवर्षी जून ते आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे अकोला जिल्ह्यात २९८ गावे बाधित झाली होती. त्यामध्ये अकोला, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या सहा तालुक्यांमध्ये १३ हजार ५४९ शेतकºयांचे ७ हजार ७७२६ हेक्टर ४९ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाईपोटी ५ कोटी ५१ लाख ८८ हजार रुपयांच्या मदतनिधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी शासनाकडे करण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे पीक नुकसान भरपाईपोटी बाधित शेतकºयांना मदत वाटपासाठी रक्कम वितरित करण्यास शासनामार्फत मान्यता देण्यात आल्याने, जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त १३ हजार ५४९ शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत ५ कोटी ५१ लाख रुपयांचा मदत निधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांना लवकरच पीक नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे.अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि पीक नुकसानाचे असे आहे क्षेत्र!तालुका शेतकरी क्षेत्र (हेक्टर)अकोला ३०३१ १९७३.७८तेल्हारा ५६६ १८५.००बाळापूर २७८० १५६३.५५पातूर १०० ३०.२०बार्शीटाकळी २३४५ ७०१.४६मूर्तिजापूर ४७२७ ३२७२.४३..............................................................एकूण १३५४९ ७७२६.४९वर्षभरानंतर मदत मंजूर!गतवर्षीच्या जून ते आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी १० जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार मदतनिधी वितरणास मंजुरी देण्यात आली. त्यानुषंगाने वर्षभरानंतर अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांना मदत मंजूर करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती