शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्यांची ११ प्रकरणे मदतीसाठी पात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 10:45 IST

Farmer suicides तीन प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली असून, पाच प्रकरणांत फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.

अकोला: शेतकरी आत्महत्या प्रकरणांत तातडीने मदत देण्यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांची ११ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. तीन प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली असून, पाच प्रकरणांत फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या एकूण २१ प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी ११ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुक्यातील उगवा येथील दिपक दयाराम कात्रे, प्रल्हाद पांडूरंग सराळे, आगर येथील गजानन परशराम अलोट, मूर्तिजापूर तालुक्यातील खरब ढोरे येथील सुधाकर विश्वनाथ ढोरे, तेल्हारा तालुक्यातील गोर्धा येथील हिरभाऊ गोविंदराव थोरात , पाथर्डी येथील गणेश श्रीधर अवचार, सिरसोली येथील दशरथ वसंता भारसाकळे, मनात्री बु. येथील दत्ता अण्णा मनतकार, बार्शिटाकळी तालुक्यातील उजळेश्वर येथील तुकाराम रामदास राठोड, पातूर तालुक्यात खानापूर येथील रविंद्र दशरथ धाडसे व अकोट तालुक्यातील पारळा येथील विनायक मधुकर बागलकर इत्यादी शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रकरणांचा समावेश आहे. शेतकरी आत्महत्यांची तीन प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली असून, दोन प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली तर पाच शेतकरी आत्महत्या प्रकरणांत फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीला समितीचे सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या