शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१0४ शेतकर्‍यांना फवारणीतून विषबाधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 02:15 IST

अकोला : पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना  विषबाधा होण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढले असून,  जिल्हय़ात चालू खरीप हंगामात आतापर्यंत १0४ शेतकरी, शे तमजुरांना विषबाधा झाली आहे.  जून महिन्यापासून हा प्रकार  सुरू झाला असून, सप्टेंबर अखेरपर्यंत येथील शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय आणि सवरेपचार रुग्णालयात फवारणी तून विषबाधा झालेल्या एकूण १३0 शेतकर्‍यांपैकी १0४ जण  जिल्हय़ातील होते. गत चार महिन्यात सवरेपचारमध्ये दाखल  एकूण विषबाधितांपैकी आठ जणांचा मृत्यू झाला असून, त्या पैकी पाच शेतकरी अकोला जिल्हय़ातील असल्याची ध क्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देजूनपासून सुरू झाला प्रकार पाच दगावले, ‘सवरेपचार’मध्ये उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना  विषबाधा होण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढले असून,  जिल्हय़ात चालू खरीप हंगामात आतापर्यंत १0४ शेतकरी, शे तमजुरांना विषबाधा झाली आहे.  जून महिन्यापासून हा प्रकार  सुरू झाला असून, सप्टेंबर अखेरपर्यंत येथील शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय आणि सवरेपचार रुग्णालयात फवारणी तून विषबाधा झालेल्या एकूण १३0 शेतकर्‍यांपैकी १0४ जण  जिल्हय़ातील होते. गत चार महिन्यात सवरेपचारमध्ये दाखल  एकूण विषबाधितांपैकी आठ जणांचा मृत्यू झाला असून, त्या पैकी पाच शेतकरी अकोला जिल्हय़ातील असल्याची ध क्कादायक माहिती समोर आली आहे.पिकांवरील किडींचे नियंत्रण करण्यासाठी शेतकर्‍यांकडून  रासायनिक औषधांची फवारणी केली जाते. खरीप हंगामातील  कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी या पिकांवर किडीचा  मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव होतो.  सध्या पश्‍चिम विदर्भात दमट,  उष्ण व प्रखर ऊन अशा प्रकारचे वातावरण आहे. बहुतांश शे तकर्‍यांनी कपाशीची लागवड ओळीने केली आहे. काही भागात  कपाशीच्या सर्वसाधारण वाढीपेक्षा १ ते १.५ फूट जास्तीची वाढ  (४.५ ते ६ फूट) झाली आहे. त्यामुळे ही कपाशी दाटली असून,  पिकात सहज शिरता येत नाही. कपाशीच्या शेतात खेळती हवा  येत नसल्याने  पिकामधील सूक्ष्म वातावरण रसशोषक व  बोंडअळ्यांना पोषक  ठरत आहे. या किडींचा नायनाट  करण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांच्या फवारणीला प्राधान्य दे तात. कीड तत्काळ नष्ट व्हावी, यासाठी जहाल रासायनिक  औषधांची फवारणी करण्याकडे शेतकर्‍यांचा कल असतो.  फवारणी करताना विषबाधा होण्याचे प्रकार जून महिन्यापासूनच  सुरू झाले आहेत. जून महिन्यात सवरेपचार रुग्णालयात फक्त  दोन विषबाधित रुग्ण दाखल झाले होते. जुलै महिन्यात पाच  रुग्ण, ऑगस्टमध्ये २६ तर सप्टेंबर महिन्यात ९७ असे एकूण  १३0 विषबाधित रुग्ण ‘सवरेपचार’मध्ये दाखल झाले होते.  यामध्ये १0४ रुग्ण हे अकोला जिल्हय़ातील, १७  बुलडाणा  जिल्हय़ातील, तर प्रत्येकी ४ रुग्ण अमरावती व वाशिम  जिल्हय़ातील होते. यवतमाळमधील एका रुग्णासही या कालावधीत ‘सवरे पचार’मध्ये दाखल करण्यात आले होते. या १३0 रुग्णांपैकी ८  रुग्ण दगावले; मात्र १२२ रुग्णांना वाचविण्यात यश आल्याची  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.  राजेश कार्यकर्ते यांनी दिली.

सर्वाधिक विषबाधा सप्टेंबरमध्ये!फवारणीतून विषबाधा होण्याचा प्रकार जून महिन्यापासून सुरू   झाला असला, तरी सर्वाधिक विषबाधा सप्टेंबर महिन्यात  झाल्याचे ‘जीएमसी’कडील आकडेवारीवरून निदर्शनास येते.  सप्टेंबर महिन्यात विषबाधा झालेले ९७ रुग्ण ‘सवरेपचार’मध्ये  दाखल झाले होते. सप्टेंबर महिन्यात आठ रुग्णांचा मृत्यू झाला  असून, यामध्ये पाच अकोला जिल्हय़ातील, दोन वाशिम, तर  एक अमरावती जिल्हय़ातील रुग्णाचा समावेश आहे.