शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
5
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
6
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
7
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
8
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
9
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
10
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
11
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
12
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
13
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
14
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
15
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
16
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
17
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
18
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
19
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
20
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका

मासेमारीसाठी धरणाच्या पाण्यात कालवतायत विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 4:56 AM

मुळा धरणातील मासेमारीसाठी विषारी औषधांचा सर्रास वापर होत आहे. मात्र, याबाबत राहुरी, अहमदनगर, श्रीरामपूरसह इतर ठिकाणचे ग्राहक अंधारात असल्याने मृत होऊन धरणातील पाण्याच्या किनाऱ्यावर आलेले मासे ते नेहमीप्रमाणे आवडीने खात आहेत. 

- भाऊसाहेब येवलेराहुरी (जि. अहमदनगर) : मुळा धरणातील मासेमारीसाठी विषारी औषधांचा सर्रास वापर होत आहे. मात्र, याबाबत राहुरी, अहमदनगर, श्रीरामपूरसह इतर ठिकाणचे ग्राहक अंधारात असल्याने मृत होऊन धरणातील पाण्याच्या किनाऱ्यावर आलेले मासे ते नेहमीप्रमाणे आवडीने खात आहेत. धरणातील मासेमारीचा ठेका मुंबईच्या बॉम्बे फिश मर्चंटस्चे दिलवार खान यांनी घेतला आहे. त्यांनी मासे पकडून विक्रीस नेण्यासाठी शंभरपेक्षा अधिक जणांना मासेमारीचे पास लोकांना दिले आहेत़ त्यांच्याकडून धरणाच्या पाण्यात मध्यरात्री विषारी औषध ओतले जाते. त्यामुळे मासे बेशुद्ध पडून किनाºयावर येऊन मृत्युमुखी पडत आहेत़मृत्युमुखी पडलेले मासे सहज गोळा करून विक्रीसाठी दूर ठिकाणी पाठविले जात असल्याच्या तक्रारी काही मच्छिमारांनी केल्या आहेत. हे मासे खाल्ल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.विषारी औषधांचा वापर बंद होण्यासाठी लवकरच पोलिसांकडे तक्रार दाखल करु, अशी माहितीमुळा धरणाचे अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली. आमच्याकडे सुरक्षेच्या दृष्टीने स्टाफ नाही़ ५० किलोमीटरच्या पट्ट्यात सुरक्षा ठेवणे गरजेचे असल्याचेही बुधवंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरnewsबातम्या