शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

रवंदेच्या ‘फार्मिंग फर्स्ट’ला मुंबईची बाजारपेठ; शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्रीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 5:10 PM

रवंदे गावातील २५ तरूण शेतक-यांनी स्थापन केलेल्या ‘फार्मिंग फर्स्ट’ गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात पिकणा-या सेंद्रीय शेतीमालास मुंबईत बाजारपेठ मिळविली आहे. ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ बाजारपेठेमुळे गटाचा मोठा आर्थिक फायदा झाला आहे.

रियाज सय्यदकोपरगाव : तालुक्यातील रवंदे गावातील २५ तरूण शेतक-यांनी स्थापन केलेल्या ‘फार्मिंग फर्स्ट’ गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात पिकणा-या सेंद्रीय शेतीमालास मुंबईत बाजारपेठ मिळविली आहे. ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ बाजारपेठेमुळे गटाचा मोठा आर्थिक फायदा झाला आहे.शेतीत विविध प्रयोग करून पिकविलेल्या मालाला बाजारभावच नसेल तर वेळप्रसंगी शेतीमाल फेकून द्यावा लागतो. त्यावर उपाय शोधून काढण्यासाठी रवंदे गावातील २५ तरूण शेतकरी एकत्र आले. सेंद्रीय शेती व दर्जेदार उत्पादनाची आवड असलेले हे शेतकरी आपल्या शेतात उत्पादीत मालास बाजारपेठ शोधत होते. त्यांना प्रभारी तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, प्रकाश आहेर व रवींद्र गायधनी यांनी मार्गदर्शन केले. त्यातून प्रेरणा घेत शेतक-यांनी ‘आत्मा’ अंतर्गत ‘फार्मिंग फर्स्ट’ नावाचा शेतकरी गट स्थापन केला. गटातील प्रवीण कदम यांच्या भावामार्फत शेतक-यांनी २५ नोव्हेंबर २०१७ रोजी मुंबईतील एका उच्चभ्रू सोसायटीशी ‘फार्मिंग फर्स्ट’ गटाचा करार केला. सोसायटीला लागणारा भाजीपाला व इतर शेतीमाल या गटाद्वारे आठवड्यात एकदा पुरविला जातो. त्यातून शेती व वाहतुकीचा खर्च वजा जाता ‘फार्मिंग फर्स्ट’ला मोठा आर्थिक नफा मिळत आहे. शेतीमालास बाजारभावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने गटातील शेतक-यांचे मनोबल वाढले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव