शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

भरपूर पाऊस पडू दे!

By admin | Published: July 07, 2016 11:09 PM

अहमदनगर : भरपूर पाऊस पडू दे....दुष्काळाचे संकट कायम दूर होऊ दे... देशात एकात्मता आणि शांतता नांदू दे.. अशी शहर ए खतीब मौलाना सईद अहमद यांनी अल्लाहकडे दुआ मागितली

अहमदनगर : भरपूर पाऊस पडू दे....दुष्काळाचे संकट कायम दूर होऊ दे... देशात एकात्मता आणि शांतता नांदू दे.. अशी शहर ए खतीब मौलाना सईद अहमद यांनी अल्लाहकडे दुआ मागितली आणि हजारो मुस्लीम बांधवांनी नमाज पठण केले. एकमेकांना आलिंगन देत ‘ईद मुबारक’चा शुभेच्छांचा वर्षाव झाला. ईदनिमित्त शहरात उत्साह व आनंदाचे वातावरण होते.रमजान ईदनिमित्त कोठला भागातील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज अदा करण्यात आली. त्यापूर्वी शहरातील विविध मशिदींमध्ये नमाज पठण झाले. मौलाना सईद अहमद यांचे धार्मिक प्रवचन झाले. त्यानंतर सामूहिक नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलाना यांनी अल्लाकडे सर्वांच्या सुख-शांतीसाठी प्रार्थना केली. नमाज अदा केल्यानंतर मुस्लीम बांधवांनी भिक्षेकऱ्यांना जकात अदा केली. मैदान व मुख्य रस्त्यावर मुस्लीम बांधवांची गर्दी झाली होती. यावेळी शांतता समितीच्यावतीने मुस्लीम बांधवांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले. यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, उबेद शेख, अविनाश घुले यांच्यासह विविध धर्माचे गुरू, शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. इदगाह मैदान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहर वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियोजन केले. (प्रतिनिधी)