शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
2
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
5
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
6
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
7
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
8
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
9
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
10
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
11
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
12
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
13
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
15
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
16
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
17
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
18
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
19
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
20
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद

संपामुळे कोपरगाव बसस्थानकाला १४ लाखांचा आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 6:37 PM

गेल्या दोन दिवसापासून पगारवाढीच्या मुद्यावरून राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे राज्यातील प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम होत यामध्ये कोपरगाव स्थानकाला देखील १४ लाखांचा आर्थिक फटका बसला आहे.

कोपरगाव : गेल्या दोन दिवसापासून पगारवाढीच्या मुद्यावरून राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे राज्यातील प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम होत यामध्ये कोपरगाव स्थानकाला देखील १४ लाखांचा आर्थिक फटका बसला आहे.कोपरगाव स्थानकातून दररोज जवळपास १७ ते १८ हजार प्रवासी प्रवास करीत असतात. त्यामध्ये कोपरगावच्या १८६ बसेस तर बाहेर गावच्या १५० बसेस दररोज ७०० फेºया मारतात. यातून जवळपास दररोज २७ हजार ५०० किलोमीटर अंतर कापतात. यामध्ये १६० चालक तर १४८ वाहक असे एकूण ३०८ कर्मचाºयांचा समावेश आहे. त्यापैकी २० टक्केच कर्मचारी कामावर हजर झाल्याने व ८० टक्के कर्मचारी संपात सहभागी असल्याने ७०० पैकी ६०० बस फेºया रद्द झाल्या होत्या. त्यामुळे कोपरगाव स्थानकाचे एका दिवसाला ७ लाखाचे उत्पन्न असून दोन दिवसाचे मिळून जवळपास १४ लाखाचे आर्थिक नुकसान झाले असल्याची माहिती कोपरगाव बसस्थानक प्रमुख बाळासाहेब कोते यांनी दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव