शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

झोपडपट्टीधारकांचा राहुरी नगर परिषदेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 3:27 PM

झोपडपट्टीधारकांची शासन दप्तरी नोंद करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक संघाच्यावतीने राहुरी नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. 

राहुरी : झोपडपट्टीधारकांची शासन दप्तरी नोंद करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक संघाच्यावतीने राहुरी नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिका-यांशी पत्र व्यवहार करून येत्या दोन महिन्यात तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांनी दिली.श्रमिक संघाचे अध्यक्ष शरद संसारे व सचिव मदिना शेख यांच्या नेतृत्वाखाली मल्हारवाडी रोड परिसरातील झोपडपट्टीधारकांनी राहुरी नगर परिषदेवर घोषणा देत मोर्चा काढला. राहुरी नगर परिषदेने दप्तरी नोंद केल्यास महसूल वाढणार आहे. तीस वर्षापासून झोपडपट्टीधारकांचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रश्न सुटल्याशिवाय झोपडपट्टीधारक शांत बसणार नाही, असा इशारा संघाचे अध्यक्ष शरद संसारे यांनी दिला.मोर्चासमोर बोलताना सचिव मदिना शेख म्हणाल्या, मल्हारवाडी रोड परिसरात झोपडपट्टीधारक अनेक वर्षांपासून राहत आहेत. झोपडपटटीवाशियांची दप्तरी नोंद करावी व भूमीगत गटार करावी, झोपडपट्टीधारकांना शासनाने भविष्यकाळात पक्की घरे बांधून द्यावीत, अशी मागणीही शेख यांनी केली. यावेळी डॉ. जालिंदर घिगे, माजी उपनगराध्यक्ष राऊसाहेब तनपुरे, बाळासाहेब उन्डे, नगरसेवक भिकूशेठ भुजाडी, विलास तनपुरे, फिरोज शेख, सतीश जाधव, शकुंतला हारदे, सोमनाथ कांबळे, विकास बोरूडे, मंगल शिरसाट, सतीश जाधव, कविता पवार, लता कुवळेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी