शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

यंदा साखर उतारा अडीच टक्क्यांनी घटणार; महिनाभर आधीच साखर कारखाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 14:23 IST

यंदाच्या गळीत हंगामात १५ आॅक्टोबरपासून साखर कारखाने सुरू  होणार आहेत. त्यामुळे साखर उता-यात दोन ते अडीच टक्क्यांनी घट होणार आहे. याचा कारखान्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

 राहुरी : यंदाच्या गळीत हंगामात १५ आॅक्टोबरपासून साखर कारखाने सुरू  होणार आहेत. त्यामुळे साखर उता-यात दोन ते अडीच टक्क्यांनी घट होणार आहे. याचा कारखान्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

 यंदा महाराष्ट्रामध्ये ८०० लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात ५६५ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध आहे.  मात्र ऊसतोडणीसाठी कामगार लक्षात घेता शासनाने एक महिना अगोदर साखर कारखाने सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

 गेल्यावर्षी साखर कारखान्यांना नऊ ते दहा या दरम्यान उसाचा उतारा मिळाला होता. या वर्षी साखर कारखाने लवकर सुरू होणार असल्याने सात ते आठ टक्के उतारा मिळण्याची शक्यता आहे. उशिरा साखर कारखाने सुरू झाल्यानंतर उसाला उतारा मिळतो. मात्र उन्हाळ्यात उताºयात घट होते.

साखर कारखाने    लवकर  सुरू होणार असल्यामुळे कारखान्याचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्याचा बाजार भाव देखील परिणाम होणार आहे. त्यामुळे कारखान्यांसमोर अडचणी निर्माण होणार आहे, असे साखर तज्ज्ञ सुखदेव शेटे यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखानेRahuriराहुरी