शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

यंदा साखर उतारा अडीच टक्क्यांनी घटणार; महिनाभर आधीच साखर कारखाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 14:23 IST

यंदाच्या गळीत हंगामात १५ आॅक्टोबरपासून साखर कारखाने सुरू  होणार आहेत. त्यामुळे साखर उता-यात दोन ते अडीच टक्क्यांनी घट होणार आहे. याचा कारखान्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

 राहुरी : यंदाच्या गळीत हंगामात १५ आॅक्टोबरपासून साखर कारखाने सुरू  होणार आहेत. त्यामुळे साखर उता-यात दोन ते अडीच टक्क्यांनी घट होणार आहे. याचा कारखान्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

 यंदा महाराष्ट्रामध्ये ८०० लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात ५६५ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध आहे.  मात्र ऊसतोडणीसाठी कामगार लक्षात घेता शासनाने एक महिना अगोदर साखर कारखाने सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

 गेल्यावर्षी साखर कारखान्यांना नऊ ते दहा या दरम्यान उसाचा उतारा मिळाला होता. या वर्षी साखर कारखाने लवकर सुरू होणार असल्याने सात ते आठ टक्के उतारा मिळण्याची शक्यता आहे. उशिरा साखर कारखाने सुरू झाल्यानंतर उसाला उतारा मिळतो. मात्र उन्हाळ्यात उताºयात घट होते.

साखर कारखाने    लवकर  सुरू होणार असल्यामुळे कारखान्याचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्याचा बाजार भाव देखील परिणाम होणार आहे. त्यामुळे कारखान्यांसमोर अडचणी निर्माण होणार आहे, असे साखर तज्ज्ञ सुखदेव शेटे यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखानेRahuriराहुरी