शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

मुंबईच्या मिठी नदीच्या गाळात हात कोणाचे रुतले : राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 15:44 IST

अहमदनगर: मुंबईमध्ये पावसाने पूर आला. रस्त्यावर पाणी साचल्याने मुंबई जलमय झाली. मिठी नदीची साफसफाई होत नाही.  तिथे सत्ता असलेली महापालिका काम करीत नाही.  भ्रष्टाचाराने तेथील पालिका बरबटलेली आहे. नदीच्या गाळात हात कोणाचे गेलेले आहेत, हे मी विरोधी पक्ष नेता असतानाही सांगत होतो, अशी टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

अहमदनगर: मुंबईमध्ये पावसाने पूर आला. रस्त्यावर पाणी साचल्याने मुंबई जलमय झाली. मिठी नदीची साफसफाई होत नाही.  तिथे सत्ता असलेली महापालिका काम करीत नाही.  भ्रष्टाचाराने तेथील पालिका बरबटलेली आहे. नदीच्या गाळात हात कोणाचे गेलेले आहेत, हे मी विरोधी पक्ष नेता असतानाही सांगत होतो, अशी टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

 

नगर येथील विळद घाटात विखे फौडेशनतर्फे कोविड सेंटरचे उदघाटन झाले, त्यावेळी विखे बोलत होते.

 

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपासाबाबत राज्य सरकार काही बोलायला तयार नाही. सरकार या प्रकरणी मौन का बाळगत आहे ? असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील