शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

‘अयोध्येत गेले, तेव्हा वाटले राम मंदिर बांधूनच परत येतील!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 04:02 IST

अयोध्येत गेले, तेव्हा असे वाटले होते की, आता राम मंदिर बनवूनच परत येतील.

अहमदनगर/शिर्डी : अयोध्येत गेले, तेव्हा असे वाटले होते की, आता राम मंदिर बनवूनच परत येतील. मात्र गेले आणि लगेच परत आले, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला़ फेब्रुवारी महिन्यात घोषणांचा पाऊस पडणार आहे. या पावसात लोक वाहून जातील याची भीती वाटत आहे, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी येथे केली.चव्हाण म्हणाले, सध्या सरकारकडून दररोज एक घोषणा केली जात आहे़ निवडणूक संपल्यावर हा ‘चुनावी जुमला’ होता असे सांगितले जाईल. काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीला माझा विरोध नाही़ ही युती होत असेल तर त्याला विरोध नसल्याचे ओवेसी यांनी स्पष्ट केले आहे.राज्यात रोज पाच-सहा शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सरकार याची दखल घेण्यास तयार नाही़ पंतप्रधान मुंबईत येतात आणि सिनेमातील लोकांना भेटतात. मात्र शेतकऱ्यांना भेटावे असे पंतप्रधानांना कधी वाटत नाही़ कांद्याला आणि भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी आपला माल रस्त्यावर फेकत आहेत़ शासनाची कर्जमाफी पूर्णपणे शेतकºयांना मिळाली नसून ही फक्त कागदावर राहिलेली असल्याचा आरोप त्यांनी केला़> काँग्रेसची बदनामी‘अ‍ॅक्सिडेंटल प्रायमिनिस्टर’ हा चित्रपट मी पाहिलेला नाही. मात्र हा चित्रपट काढून काँग्रेसला बदनाम करण्याचे भाजपाचे षडयंत्र आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चित्रपट आला. लोकपाल नियुक्ती झाली पाहिजे, याबाबत काँग्रेसने लोकसभेत आपली भूमिका मांडली आहे. सर्वोच्च न्यायलयात प्रबळ बाजू न मांडल्यानेच डान्स बारला सूट मिळाल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRam Mandirराम मंदिर