शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

सर्वसामान्यांना पोलिसांकडून न्याय मिळेल असे काम करू; नूतन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 11:53 IST

अहमदनगर : सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडून न्याय मिळेल, दिलासा मिळेल असा विश्वास निर्माण करण्याबरोबरच जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नूतन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

अहमदनगर : सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडून न्याय मिळेल, दिलासा मिळेल असा विश्वास निर्माण करण्याबरोबरच जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नूतन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

पाटील हे सोलापूर येथून नगरला बदलून आले आहेत. त्यांनी गुरुवारी सायंकाळी पदभार स्वीकारला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या बावीस वर्षांच्या सेवेत आपण सोलापूर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, भिवंडी अशा शहरांमध्ये काम केले आहे. नगरबाबत आपण ऐकून होतो परंतु या जिल्ह्यात काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

राज्यात सर्वाधिक मोठा जिल्हा असल्याने येथे काम करण्याचे आव्हान आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, कोविडच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कामगिरी व जबाबदाºया पार पाडणे, तसेच पोलीस कल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबवणे अशा काही गोष्टींना आपण प्राथमिकता देणार आहे. 

नगर जिल्ह्यात यापूर्वीच्या अधिकाºयांनी केलेले काम पुढे नेणे, अधिकाधिक गुन्ह्यांची उकल कशी करता येईल यासाठी प्रयत्न करू. जिल्ह्यात पोलिसांचे संख्याबळ कमी असल्याबद्दल विचारले असता पाटील म्हणाले, रिक्त जागा भरण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करूच परंतु आहे त्या पोलिसांची कार्यक्षमता वाढवून तसेच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक प्रभावी काम कसे करता येईल याचा प्रयत्न करणार असल्याचे पाटील म्हणाले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिस