शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

एल्गार मोर्चा वेळप्रसंगी दिल्लीपर्यंत नेऊ

By | Updated: December 5, 2020 04:36 IST

दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी अकोल्यात अखिल भारतीय किसन संघर्ष समन्वय समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, ...

दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी अकोल्यात अखिल भारतीय किसन संघर्ष समन्वय समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, मार्क्सवादी किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आरपीआय, राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, विद्रोही विद्यार्थी संघटना, संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने शेतीमाल हातात घेऊन गुरुवारी एल्गार मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार लहामटे बोलत होते.

शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द करा, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, या प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा तहसीलदार कार्यालयावर दुपारी धडकला. निवेदन तहसीलदार मुकेश कांबळे यांना देण्यात आले. आमदार लहामटे, साथी दशरथ सावंत, डॉ. अजित नवले, कारभारी उगले, दादा पाटील वाकचौरे, रामनाथ चौधरी, विनय सावंत, मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, डॉ. संदीप कडलग, स्वप्नील धांडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. अनिकेत घुुुले, प्रियांका चासकर, शांताराम संगारे, भानुदास तिकांडे, विनोद हांडे, नामदेव भांगरे यांचीही भाषणे झाली. यावेळी भाऊसाहेब नवले, सोन्याबापू वाकचौरे, बाळासाहेब नाईकवाडी, राजेंद्र कुमकर, प्रदीप हासे, बाबासाहेब नाईकवाडी, नितीन नाईकवाडी, सुरेश नवले, महेश तिकांडे उपस्थित होते. स्वामिनाथन आयोग राज्यात लागू करावा, तसेच पंजाबसारखा शेतीमालाला हमीभाव मिळावा, असा कायदा व्हावा यासाठी विधानसभेत डॉ.लहामटे यांनी आवाज उठवावा, अशी मागणी दशरथ सावंत यांनी आपल्या भाषणातून केली.

( ०३अकोले)