शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून आज सुटणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 13:40 IST

 मुळा धरणातून शनिवारी (दि.१६)  सायंकाळी सहा वाजता उजव्या कालव्यातून पाचशे क्‍युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी ‘लोकमत’'शी  दिली

राहुरी  :  मुळा धरणातून शनिवारी (दि.१६)  सायंकाळी सहा वाजता उजव्या कालव्यातून पाचशे क्‍युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी ‘लोकमत’'शी  दिली.

     २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात  २५ हजार ६५०  दशलक्ष घनफूट (९८.६५ टक्के)  पाणी शिल्लक आहे. मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शुक्रवारी शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले होते. उजव्या कालव्यातूनही रब्बी पिकासाठी आज सायंकाळी पाणी सोडण्यात येणार आहे.  मुळा उजव्या कालव्या खाली ३० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, ऊस, फळबाग, घास कांदा इत्यादी पिकांना दिलासा मिळणार आहे.

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शनिवारी सायंकाळी शेतीसाठी ५०० क्युसेकने आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. उजव्या कालव्या खालील सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून आवर्तन साधारण ४० दिवस चालणार आहे.

 -सायली पाटील, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे, अहमदनगर.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीDamधरणWaterपाणी