शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून आज सुटणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 13:40 IST

 मुळा धरणातून शनिवारी (दि.१६)  सायंकाळी सहा वाजता उजव्या कालव्यातून पाचशे क्‍युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी ‘लोकमत’'शी  दिली

राहुरी  :  मुळा धरणातून शनिवारी (दि.१६)  सायंकाळी सहा वाजता उजव्या कालव्यातून पाचशे क्‍युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी ‘लोकमत’'शी  दिली.

     २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात  २५ हजार ६५०  दशलक्ष घनफूट (९८.६५ टक्के)  पाणी शिल्लक आहे. मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शुक्रवारी शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले होते. उजव्या कालव्यातूनही रब्बी पिकासाठी आज सायंकाळी पाणी सोडण्यात येणार आहे.  मुळा उजव्या कालव्या खाली ३० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, ऊस, फळबाग, घास कांदा इत्यादी पिकांना दिलासा मिळणार आहे.

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शनिवारी सायंकाळी शेतीसाठी ५०० क्युसेकने आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. उजव्या कालव्या खालील सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून आवर्तन साधारण ४० दिवस चालणार आहे.

 -सायली पाटील, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे, अहमदनगर.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीDamधरणWaterपाणी