शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

वारी, कान्हेगावचा तब्बल ४८ तासापासून वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 17:45 IST

बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने कोपरगाव तालुक्यातील वारी, कान्हेगाव या दोन गावांचा तब्बल ४८ तासापासून वीज पुरवठा खंडित आहे. महावितरण प्रशासनाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. 

कोपरगाव : बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने कोपरगाव तालुक्यातील वारी, कान्हेगाव या दोन गावांचा तब्बल ४८ तासापासून वीज पुरवठा खंडित आहे. महावितरण प्रशासनाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.        कोपरगाव तालुक्यातील वारी येथे महावितरणचे ३३ केव्ही वीज उपकेंद्र आहे. या उप केंद्रास कोपरगाव येथून वीज पुरवठा होतो. या अंतर्गत वारी, कान्हेगाव या गावांना वीज पुरवठा केला जातो. बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे सवंत्सर  येथे वीज वाहक तारांचा खांब तुटल्याने बुधवारी सायंकाळी सहा वाजेपासून वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र सदरची लाईन ही गेल्या अनेक वर्षापासूनची असल्याने खांब, तारा जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे एकाची दुरुस्ती करायला गेल्यास नवीन खोळंबा उभा होत आहे. या गडबडीत ४८ तासांपासून वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे वीज पुरवठा कधी सुरळीत होईल हे सांगता येत नाही. दरम्यान दोन दिवसांपासून  वीज नसल्याने ग्रामस्थांचे  तसेच जनावरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. तरी तातडीने वीज पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावRainपाऊस