शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

मतदारांनो डायल @ १९५० : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 11:54 IST

देश स्वतंत्र झाल्यानंतर निवडणूकविषयक घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी २५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.

अहमदनगर : देश स्वतंत्र झाल्यानंतर निवडणूकविषयक घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी २५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. त्याच वर्षाचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत नागरिक व मतदारांच्या सोयीसाठी जिल्हा संपर्र्क केंद्राची स्थापना करण्यात आली असून तेथे ‘१९५०’ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.जिल्ह्यातील नागरिकांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीबाबत असलेल्या प्रश्नांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी, मतदारयादीतील नाव व अनुक्रमांक, मतदारयादीत नाव समाविष्ट करणे किंवा दुरूस्त करणे यासह निवडणूक प्रणालीबाबत माहिती देण्याच्या उद्देशाने नागरिकांना व मतदारांना माहिती जिल्हा केंद्रातील ‘१९५०’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्वत: या क्रमांकावर दूरध्वनी करून या केंद्राचे औपचारिक उद्घाटन केले.जिल्हा निवडणूक शाखेतील लिपिक स्वाती राठोड यांच्याकडे या केंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सुटीचे दिवस वगळता कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत मतदारांना येथे संपर्क करता येईल. प्रत्यक्ष निवडणूक कालावधीमध्ये हे केंद्र अहोरात्र सुरू राहणार आहे. सध्या ही सुविधा केवळ लँडलाईन दूरध्वनी क्रमांकावरून उपलब्ध असून लवकरच मोबाईलवरूनही उपलब्ध करण्यात येईल. सर्व मतदारांनी यावर संपर्क करून आपल्या शंकांचे निरसन करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूण आनंदकर यांनी केले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका