शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कृषी तंत्रज्ञान पदविका बंदचा निर्णय कुलगुरूंनी मागे घ्यावा : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 19:42 IST

कृषी तंत्रज्ञान पदविका हा तीन वर्षांचा अर्ध इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम शासनाला अंधारात ठेवून बंद करण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला आहे.

 

शिर्डी : कृषी तंत्रज्ञान पदविका हा तीन वर्षांचा अर्ध इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम शासनाला अंधारात ठेवून बंद करण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला आहे. हा निर्णय कृषी महाविद्यालयांच्या गुणवत्तेवर परिणाम करणारा असून त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे शासनाने यात तातडीने हस्तक्षेप करून निर्णय मागे घ्यावा व कुलगुरूंवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कृषिमंत्र्यांकडे केली आहे.विखे-पाटील यांनी यासंदर्भात कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना पत्र पाठवून तीन वर्षांचा अर्ध इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम बंद करण्याच्या निर्णयाने होणाऱ्या परिणामांची वस्तुस्थिती विषद केली आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून कृषितंत्रज्ञान पदविका हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम बंद करण्याबाबत शासनस्तरावर कोणताही निर्णय झाला नसतानाही अभ्यासक्रम बंद करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे का, असा प्रश्नही विखे यांनी उपस्थित केला आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील