शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

कृषी तंत्रज्ञान पदविका बंदचा निर्णय कुलगुरूंनी मागे घ्यावा : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 19:42 IST

कृषी तंत्रज्ञान पदविका हा तीन वर्षांचा अर्ध इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम शासनाला अंधारात ठेवून बंद करण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला आहे.

 

शिर्डी : कृषी तंत्रज्ञान पदविका हा तीन वर्षांचा अर्ध इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम शासनाला अंधारात ठेवून बंद करण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला आहे. हा निर्णय कृषी महाविद्यालयांच्या गुणवत्तेवर परिणाम करणारा असून त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे शासनाने यात तातडीने हस्तक्षेप करून निर्णय मागे घ्यावा व कुलगुरूंवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कृषिमंत्र्यांकडे केली आहे.विखे-पाटील यांनी यासंदर्भात कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना पत्र पाठवून तीन वर्षांचा अर्ध इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम बंद करण्याच्या निर्णयाने होणाऱ्या परिणामांची वस्तुस्थिती विषद केली आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून कृषितंत्रज्ञान पदविका हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम बंद करण्याबाबत शासनस्तरावर कोणताही निर्णय झाला नसतानाही अभ्यासक्रम बंद करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे का, असा प्रश्नही विखे यांनी उपस्थित केला आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील