शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

लस देण्याचे केंद्राचे नियोजन ढासळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:20 IST

जलसंपदा मंत्री पाटील यांनी शनिवारी (दि. २२) संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील निळवंडे धरणाच्या कालव्यावरील आढळा सेतू पुलाची पाहणी ...

जलसंपदा मंत्री पाटील यांनी शनिवारी (दि. २२) संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील निळवंडे धरणाच्या कालव्यावरील आढळा सेतू पुलाची पाहणी करत कालव्यांच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्यासमवेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार डॉ. सुधीर तांबे आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ज्यांना लसीचा पहिला डोस मिळाला त्यांना दुसरा डोस वेळेत मिळाला पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. १८ ते ४८ वर्ष वयोगटातील नागरिकांचेदेखील लसीकरण लवकर सुरू केले पाहिजे. लसनिर्मिती करणाऱ्यांवर संपूर्ण नियंत्रण केंद्र सरकारचे आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार आम्हाला लस मिळत नाही. लस वेळेत मिळाल्यास राज्यात लसीकरणाचा कार्यक्रम वेळेत पूर्ण करू, असा आम्हाला विश्वास आहे.

केंद्र सरकारने जगात लस निर्यात करण्यावर भर दिला आणि आज त्यांचे दुष्परिणाम आपल्याला दिसत आहेत. सहा कोटी लसी परदेशात गेल्या. त्यात महाराष्ट्रातील निम्या लोकांचे लसीकरण पूर्ण झाले असते. महाराष्ट्रात आणि देशातील सर्व राज्यांत लसीकरणाचे नियोजन करण्यात केंद्राला अपयश आल्याचे दिसते आहे.