शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

उडीद ५ हजार,तूर ५०५० रुपये प्रति क्विंटल दर

By admin | Updated: September 14, 2016 23:25 IST

अहमदनगर : उडिदाला ५ हजार व तुरीला ५०५० रूपये प्रति क्विंटल हमीभाव मिळणार आहे. शेतकऱ्यांनी इतर डाळींचे जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे.

अहमदनगर : उडिदाला ५ हजार व तुरीला ५०५० रूपये प्रति क्विंटल हमीभाव मिळणार आहे. शेतकऱ्यांनी इतर डाळींचे जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे. त्यालाही केंद्र सरकार हमीभाव देण्याच्या विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव हेमकुमार पांडे यांनी बुधवारी येथे दिली.नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीव चड्डा, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक नीलिमा केरकट्टा, सरव्यवस्थापक ए. जी. पवार यांच्यासमवेत पांडे यांनी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मुगाच्या हमीभाव केंद्रास भेट दिली. तसेच लिलावांच्या ठिकाणी जाऊन शेतमालाच्या भावाबाबत माहिती घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, सभापती हरिभाऊ कर्डिले, उपसभापती नारायण आव्हाड यांच्यासह कृषी खात्याचे अधिकारी हजर होते. केंद्रीय सचिव पांडे म्हणाले, हमी भावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विकू नये. हमीभाव केंद्रातच माल विकावा. केंद्रात माल दिल्यानंतर तातडीने पेमेंट अदा होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. भारतात ४ गावे स्वयंपूर्ण असून यात नगर जिल्ह्यातील दोन गावे आहेत. शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. (प्रतिनिधी)