शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ओमान आणि दुबईत ३ हजार महिलांची तस्करी; महिला आयोगाच्या अध्यक्षांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 05:31 IST

‘राज्य महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमातून मंगळवारी चाकणकर यांनी नगरमध्ये येऊन महिलांच्या तक्रारी जाणून घेतल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : महाराष्ट्रातील सुमारे अडीच ते तीन हजार महिलांची ओमान आणि दुबई या देशात मानवी तस्करी झालेली आहे. त्या महिलांची सोडवणूक करण्यासाठी महिला आयोगाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी मंगळवारी दिली.

  ‘राज्य महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमातून मंगळवारी चाकणकर यांनी नगरमध्ये येऊन महिलांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यावर जनसुनावणी घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, राज्यातील महिलांना परदेशात काम देतो असे सांगून नेले जाते. यासाठी काही एजंट कार्यरत आहेत. परदेशात गेल्यावर या महिलांकडून त्यांची कागदपत्रे, फोन काढून घेतले जातात आणि त्यांचा छळ करीत डांबून ठेवले जाते. असाच एक व्हिडीओ ओमान या देशात फसवून नेलेल्या महिलेचा आला होता. या व्हिडीओवरून मुंबईत ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाशी महिला आयोगाने पत्रव्यवहार केला आहे. पुढील ५ ते ६ महिन्यांत सर्व महिलांची सुटका केली जाईल, असेही त्या म्हणाल्या. 

गौतमी पाटीलच्या व्हिडीओप्रकरणी लवकरच कारवाईनृत्यांगना गौतमी पाटील हिचा चेंजिंग रूममधील व्हिडीओ व्हायरल झाल्या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत सायबर सेलच्या पोलिस अधीक्षकांना महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. निश्चितच कारवाई केली जाईल, असे चाकणकर म्हणाल्या.

टॅग्स :Rupali Chakankarरुपाली चाकणकर