शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पिंपळगावात टॉवर चार तरीही मोबाइल रेंज गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील आठ हजार लोकसंख्या असलेल्या पिंपळगाव माळवी या गावामध्ये चार विविध कंपन्यांचे मोबाइल टॉवर असूनही ...

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील आठ हजार लोकसंख्या असलेल्या पिंपळगाव माळवी या गावामध्ये चार विविध कंपन्यांचे मोबाइल टॉवर असूनही मागील काही दिवसांपासून मोबाइलची रेंज नियमितपणे गायब होत आहे. त्यामुळे विविध कंपन्यांच्या मोबाइल ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नगर शहरापासून सोळा किलोमीटर अंतरावरील पिंपळगाव माळवी एक मोठे गाव असून गावामध्ये बारावीपर्यंत शाळा, २ बँका, ३ पतसंस्था, सरकारी दवाखाना, पशुवैद्यकीय दवाखाना व इतर शासकीय कार्यालये आहेत. सर्व शासकीय कामकाज ऑनलाइन पद्धतीनेच होत आहे. परंतु, यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. गावामध्ये आयडिया, एअरटेल, बीएसएनएल आणि रिलायन्स या कंपन्यांचे टॉवर आहेत. परंतु, या सर्व टॉवरची लाइट गेली की रेंज गायब होते. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. सध्या सर्व शैक्षणिक संस्थांचे शालेय अभ्यासक्रमदेखील ऑनलाइन पद्धतीने चालू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मोबाइल रेंज नियमित न आल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

180721\0019img_20210718_130534.jpg

पिंपळगाव माळवी गावात चार मोबाइल टॉवर आहे परंतु मोबाईल रेंज नियमित गायब होते.