शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडकल्याने दुचाकीस्वार तिघांचा मृत्यू, नगरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 09:43 IST

पुण्यावरून घरी परत येत असताना दौंड-पाटस रोडवर वायरलेस फाट्याजवळ उसाच्या ट्रॅकटरला मागे धडकून काष्टी येथील बाजारतळ परिसरात राहणा-या तीन जणांचा मृत्यू झाला. 

बाळासाहेब काकडे 

श्रीगोंदा : (जि. अहमदनगर) : पुण्यावरून घरी परत येत असताना दौंड-पाटस रोडवर वायरलेस फाट्याजवळ उसाच्या ट्रॅकटरला मागे धडकून काष्टी येथील बाजारतळ परिसरात राहणा-या तीन जणांचा मृत्यू झाला. 

 ऋषिकेश महादेव मोरे (वय २६ )स्वप्निल सतीष मनुचार्य (वय२४), गणेश बापु शिंदे (वय २५)  या युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. 

या घटनेमुळे संपूर्ण काष्टी गावावर शोककळा पसरली. सोमवारी सकाळी घोड नदीतिरी तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामस्थांनी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक समजलेली माहिती अशी की,  मयत झालेले तिन्ही तरुण काल रात्री दुचाकीवरून जात असताना समोर चाललेल्या उसाच्या ट्रॅकटरला धडकले. यात त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातामुळे पुन्हा एकदा विना रिफ्लेकटर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर कडक कारवाईचा मुद्दा समोर आला आहे. विना रिफ्लेकटर ऊस वाहतूक करणारी वाहने रात्रीच्या वेळी अंधारात प्रवास करताना इतरांना दिसून येत नाहीत.  त्यामुळे असे  अपघात होऊन आतापर्यत तालुक्यातही अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.  

गेल्या वर्षी श्रीगोंदा व काष्टी येथील तीन तरुणांचा श्रीगोंदा शहरातील काष्टी ते श्रीगोंदा महामार्गावर असाच अपघात होऊन मृत्यू झाला होता. प्रशासन व कारखानदार यांनी  निष्पाप लोकांचे जीव जाण्याची वाट पहात न बसता या विनारिफ्लेकटर प्रवास करणाऱ्या वाहनांबाबत कडक कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Accidentअपघात