शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अशैक्षणिक कामांविरोधात शिक्षकांचा पुण्यात आयुक्त कार्यालयावर महामोर्चा; नवभारत साक्षरता सर्वेक्षणाला विरोध

By चंद्रकांत शेळके | Updated: December 27, 2023 20:00 IST

केंद्र व राज्य सरकारने नवभारत साक्षरता अभियान सर्वेक्षणाचे काम राज्यातील प्राथमिक शिक्षकांना देऊन शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा सपाटा लावला आहे.

अहमदनगर : केंद्र व राज्य सरकारने नवभारत साक्षरता अभियान सर्वेक्षणाचे काम राज्यातील प्राथमिक शिक्षकांना देऊन शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा सपाटा लावला आहे. हे काम राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी नाकारले असतानाही शिक्षण संचालक मात्र धमकीवजा आदेश देतात. या विरोधात राज्यातील २४ संघटनांच्या प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने बुधवारी शिक्षण आयुक्तालयावर महामोर्चा काढला. शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे सरचिटणीस कल्याण लवांडे, नपा मनपा शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अर्जुन कोळी व इतर प्रमुख संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

नवभारत साक्षरता अभियान आता कालबाह्य झाले आहे. त्याच्यावर आपली शक्ती खर्च करण्याऐवजी केंद्र व राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. शाळांमधून विविध उपक्रम राबविण्यात यावेत. नवभारत साक्षरतेचे काम २०२७ पर्यंत चालणार आहे. शिक्षक जर या कामाला जुंपला गेला तर त्याचे शालेय अध्यापनाकडे दुर्लक्ष होऊन भावी पिढीचे नुकसान होणार आहे. म्हणून हे काम शिक्षकांना देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा होता. त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना लागू करावी, नगरपालिका शिक्षकांना शंभर टक्के वेतन अनुदान द्यावे या व इतर अनेक प्रमुख मागण्यांच्या संदर्भात देखील मोर्चातर्फे निवेदन देण्यात आले. शिक्षण संचालक (योजना) महेश पालकर यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना केंद्र व राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरTeacherशिक्षक