शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाचा असाही वापर, शेतकरी गटाने ऑनलाईन विकला सहा लाखांचा भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 19:02 IST

लॉकडाऊनमुळे भाजीपाला विक्री बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला व फळे शेतात पडून आहेत. मात्र पिंपळगाव उजैनी येथील बी फार्मर शेतकरी गटाने भाजीपाला फळे आणि कडधान्याची ऑनलाईन विक्री केली. त्यामून या गटाला सहा लाखांचे उत्पन्न मिळाले.

अहमदनगर : लॉकडाऊनमुळे भाजीपाला विक्री बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला व फळे शेतात पडून आहेत. मात्र पिंपळगाव उजैनी येथील बी फार्मर शेतकरी गटाने भाजीपाला फळे आणि कडधान्याची ऑनलाईन विक्री केली. त्यामून या गटाला सहा लाखांचे उत्पन्न मिळाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. बाजार समित्यांसह भाजीपाला फळे विक्रीलाही बंदी आहे. नगर तालुक्यातील शेंडी, पोखर्डी, कापूरवाडी, पिंपळगाव उजैनी आदी गावातील शेतकरी भाजीपाला व फळांचे उत्पन्न घेतात. परंतु सध्या लॉकडाऊन असल्याने भाजीपाला विकता येत नाही. अशा कठीण परिस्थित पिंपळगाव उजैन येथील बी फार्मर या सेंद्रिय शेतकरी गटाने विक्री व्यावस्थापनाचे धडे घेत सोशल मिडियावरून शहरासह उपनगरातील नागिरकांकडून भाजीपाला फळे, कडधान्य आदींची ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. ग्राहकांच्या मागणीनुसार किट तयार करून ते त्यांना पोहोच करण्याचे काम सुरू केले. मागणी वाढत गेल्याने या गटाने आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी केला व त्याच्या किट बनविल्या. एका किटमध्ये साधारण आठ दिवस पुरेल इतका भाजीपाला दिला. जानेवारीपासून ऑनलाईन विक्री करण्यास सुरुवात केली. तेंव्हापासून आजपर्यंत ही विक्री सुरू असून, यातून सुमारे सहा लाख रुपयांची उलाढाल झाली. असे या गटाचे सचिव ज्ञानेश्वर वाघ यांनी सांगितले.

दर मंळवारी घरपोहोच भाजीपाला

सोमवार ते शनिवारपर्यंत सोशल मिडीयावर ग्राहकांकडून आर्डर घेण्यात आल्या. आठवडाभरात आलेल्या ऑर्डरची एकत्रित यादी तयार करून ग्राहकाच्या नावाने किट बनविण्यात आल्या. रविवारी ही यादी सोशल मिडीयावर शेतकऱ्यांना पाठविण्यात आली. यादीनुसार शेतकऱ्यांनी आपल्याकडील पालेभाज्या, कलिंगड, खरबूज, चिक्कू शेतकरी गटाकडे जमा केला. एकत्रित जमा झालेल्या भाजीपाला व फळांच्या किट तयार करून त्या ग्राहकांना थेट घरी पोहोच केल्या गेल्या. त्यात काही संस्थांनी मागणी नोंदविली. त्यामुळे मागणी वाढवून शेतकऱ्यांचा भाजीपाला विकला गेला.

परिसरातील शेतकऱ्यांचा भाजीपाला, कलिंगड , खरबूज खराब होऊ लागले. कमी भावात विक्री करावी लागत होती. त्यात सममित्राचे गणेश सानप यांची भेट झाली. त्यांनी विक्री व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच आत्माच्या अधिकाऱ्यांची माहिती दिली. सोशल मिडियावरील अनेक ग्रुप जॉईड झाले. यातूनच मागणी वाढवून चांगले उत्पन्न मिळाले.

- ज्ञानेश्वर वाघ, सचिव, बी फार्मर शेतकरी गट, पिंपळगाव उजैनी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीonlineऑनलाइन