शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

मुळा धरणाच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करा-शंकरराव गडाख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 11:24 IST

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून सोमवार (दि़ ११) पासून उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय नगर येथील बैठकीत झाला असून, पाण्याचे योग्य आणि काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी केल्या़.

अहमदनगर : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून सोमवार (दि़ ११) पासून उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय नगर येथील बैठकीत झाला असून, पाण्याचे योग्य आणि काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी केल्या़.जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या बैठकीस ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सुजय विखे, आमदार मोनिकाताई राजळे,  कार्यकारी अभियंता किरण देशमुख, माजी आमदार पांडुरंग अभंग उपस्थित होते. या बैठकीत मागील आवर्तनाचा आढावा घेण्यात आला. मागील आवर्तन सुमारे ५० दिवस सुरू होते़ या आवर्तनासाठी ६ हजार ४५० दशलक्ष घनफूट पाणी वापर झाला. सध्या धरणात ४ टीएमसी पाणी शिल्लक आहे़  यामध्ये राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील लाभार्थी शेतक-यांना फायदा होणार आहे. सर्वांना पाणी मिळावे, कुणीही वंचित राहू नये, पाण्याचा अपव्यय टाळावा याची बैठकीत चर्चा झाली. विद्युत मोटारी बंद कराव्या, अनधिकृत उपसा कमी करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.  जागतिक मातृ दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व मातांचे प्रतिनिधी म्हणून आमदार मोनिका राजळे यांचा सन्मान करण्यात आला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDamधरणWaterपाणीministerमंत्री