शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

पवारांनीच लादला समन्यायी पाणी वाटपाचा कायदा-शिवाजी ठाकरे; कोल्हे यांच्या प्रचारार्थ पुणताब्यात सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 13:34 IST

अजित पवार व त्यांच्या सवंगड्यांनी २००५ चा समन्यायी पाणी वाटपाचा कायदा आणून गोदावरी कालव्यांच्या मानगुटावर तो लादला. मतदार संघात २००४ व व २००९ निवडणुकीत निष्क्रिय आमदार निवडून दिला. त्यामुळे ढोंग करणाºयांच्या नादी लागू नका. अन्यथा तालुक्याचे वाटोळे होईल, अशी टीका कोपरगाव शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी केली. 

कोपरगाव : अजित पवार व त्यांच्या सवंगड्यांनी २००५ चा समन्यायी पाणी वाटपाचा कायदा आणून गोदावरी कालव्यांच्या मानगुटावर तो लादला. मतदार संघात २००४ व व २००९ निवडणुकीत निष्क्रिय आमदार निवडून दिला. त्यामुळे ढोंग करणा-यांच्या नादी लागू नका. अन्यथा तालुक्याचे वाटोळे होईल, अशी टीका कोपरगाव शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी केली. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा येथील गोदावरी लॉन्समध्ये प्रचार सभेत ठाकरे बोलत होते. याप्रसंगी माजी संचालक धनंजय जाधव, रिपाइंचे दीपक गायकवाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, राज्यात युती धर्म पाळण्याचे आदेश आमचे नेते उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. खालच्या पातळीवर टीका करून विरोधक स्वत:चे हसे करून घेत आहेत. विरोधकांची मुंबईतील कारस्थाने जनतेला सांगण्याची वेळ आली   आहे. चुकीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवाल तर कोपरगावकर सर्वस्व गमावून बसेल. विकासाची सध्या सुरळीत चालू असलेली गाडी घसरून जाईल. शेतक-यांचे सुरळीत चाललेले संसार उदध्वस्त केले. खासदार सदाशिव लोखंडे यांनी निळवंडेची कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मार्गी लावली. आमदार स्नेहलता कोल्हे यांनी देखील त्याचा मोठा पाठपुरावा केला.  किरण खर्डे म्हणाले, विरोधकांसह अन्य उमेदवारांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019